शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

सलून व्यवसाय २५ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 14:55 IST

लॉकडाऊननंतर सलून व्यवसाय सुरू झाला असला तरी तो २५ टक्क्यांपर्यंत येवून ठेपला आहे.

ठळक मुद्देन्याय द्यावा : नाभिक समाजाचे शासनाला साकडेनाभिक समाजाच्या वतीने निवेदन

यावल : लॉकडाऊननंतर सलून व्यवसाय सुरू झाला असला तरी तो २५ टक्क्यांपर्यंत येवून ठेपला आहे. यामुळे नाभिक समाज बांधवांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत नाभिक समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आली आहे.विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले. मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या कालखंडात नाभिक समाजातील १२ युवकांनी आत्महत्या केल्या. समाजाला मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरे जावे लागल्याने या घटना घडल्या. सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियावर नाभिक समाजाची बदनामी झाली. नाभिक समाजाचा व्यवसाय २५ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. त्यांना उपासमारीची झळ सोसावी लागत आहे. या अनुषंगाने या समाजाला लॉकडाऊन कालखंडात प्रत्येक महिन्याची १० हजार रुपये नुकसान भरपाई प्रत्येकाला द्यावी. २६ मार्च १९७९ च्या केंद्र शासन व राज्य शासनाच्या शिफारशीनुसार नाभिक समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. आत्महत्याग्रस्त १२ तरुणांच्या कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे. सलून व्यावसायिकांचा ५० लाख रुपयाचा विमा उतरवण्यात यावा. लॉकडाऊन कालखंडातील विजेचे बिल सलून व्यावसायिकांचे माफ करण्यात यावे, असे विविध मागण्यांचे निवेदन नाभिक समाजातर्फे देण्यात आले.या निवेदनावर जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थाध्यक्ष अनिल चौधरी, सुरेश चौधरी, राहुल सावखेडकर, उमाकांत चौधरी यांच्या सह्या आहेत. 

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल