शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

महसूलमंत्र्यांनी साधला राजू शेट्टींवर निशाणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 15:16 IST

आंदोलनाचे तंत्र देशविरोधी

ठळक मुद्देअस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे उद्योग युतीचा निर्णय गिरीश महाजन, खडसेंनी घ्यावा

जळगाव : शेतक-यांच्या प्रश्नांवर भांडताना आपण शेतकºयांचेच, सामान्य माणसाचे नुकसान करतोय, याचा विचार राजू शेट्टी यांना करायला हवा. त्यांचे आंदोलनाचे तंत्र देशविरोधी असून स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शेतकºयांना वेठीस धरण्याचे उद्योग त्यांनी थांबवावेत, अशी जोरदार टीका वजा सूूचना राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कायदा हातात घेण्याची भाषा शासन खपवून घेणार नाही, असा ईशाराही त्यांनी शेट्टी यांना दिला.

युतीचा निर्णय गिरीश महाजन, खडसेंनी घ्यावामनपा निवडणुकीत शिवसेनेशी अथवा खाविआशी युती करण्याच्या विषयाबाबत विचारले असता पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाला सन्मानपूर्वक जागा मिळायला हव्यात. तसेच वस्तुस्थितीच्या आधारे निर्णय व्हायला हवा. मी पालकमंत्री असलो तरीही अंतराच्या दृष्टीने वेळेच्या मर्यादा आहेत. शासकीय कामे मी गतीने मार्गी लावतो. मात्र संघटनात्मक कामांना मी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे ग्राऊंड फील काय येतो? युतीने फायदा होईल की तोटा? याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीच चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे. प्रत्येक निर्णय १०० टक्के बरोबरच असतो, असे नाही. त्यामुळे काहींना आवडेल, काहींना आवडणार नाही.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRaju Shettyराजू शेट्टी