शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

महसूलमंत्र्यांनी साधला राजू शेट्टींवर निशाणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 15:16 IST

आंदोलनाचे तंत्र देशविरोधी

ठळक मुद्देअस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे उद्योग युतीचा निर्णय गिरीश महाजन, खडसेंनी घ्यावा

जळगाव : शेतक-यांच्या प्रश्नांवर भांडताना आपण शेतकºयांचेच, सामान्य माणसाचे नुकसान करतोय, याचा विचार राजू शेट्टी यांना करायला हवा. त्यांचे आंदोलनाचे तंत्र देशविरोधी असून स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शेतकºयांना वेठीस धरण्याचे उद्योग त्यांनी थांबवावेत, अशी जोरदार टीका वजा सूूचना राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कायदा हातात घेण्याची भाषा शासन खपवून घेणार नाही, असा ईशाराही त्यांनी शेट्टी यांना दिला.

युतीचा निर्णय गिरीश महाजन, खडसेंनी घ्यावामनपा निवडणुकीत शिवसेनेशी अथवा खाविआशी युती करण्याच्या विषयाबाबत विचारले असता पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाला सन्मानपूर्वक जागा मिळायला हव्यात. तसेच वस्तुस्थितीच्या आधारे निर्णय व्हायला हवा. मी पालकमंत्री असलो तरीही अंतराच्या दृष्टीने वेळेच्या मर्यादा आहेत. शासकीय कामे मी गतीने मार्गी लावतो. मात्र संघटनात्मक कामांना मी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे ग्राऊंड फील काय येतो? युतीने फायदा होईल की तोटा? याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीच चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे. प्रत्येक निर्णय १०० टक्के बरोबरच असतो, असे नाही. त्यामुळे काहींना आवडेल, काहींना आवडणार नाही.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRaju Shettyराजू शेट्टी