शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

संयमातून निर्मल आरोग्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:47 IST

आज आपण बघत आहोत संपूर्ण जगभर कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. यामागे अनेकानेक कारणे सांगितली जात आहेत. ही ...

आज आपण बघत आहोत संपूर्ण जगभर कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. यामागे अनेकानेक कारणे सांगितली जात आहेत. ही सर्व बाह्य कारणे झालीत. या मधील काही सत्य असेलही.परंतु यामागील मूळ कारण म्हणजेच अंतरंग कारण वेगळे आहे. मूळ कारण स्वत: भगवंत भगवद् गीतेत सांगत आहेत. जेव्हा आपण प्रमाणित शास्त्रांची अवहेलना करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कार्य करतो तर त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होऊच शकत नाही. लहरीप्रमाणे कर्म केल्याने दु:खमय आणि भययुक्त वातावरण निर्माण होते. आपण प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करत आहोत. हे मूळ कारण आहे. आपण जेवढे प्रकृतीचे शोषण करू तेवढंच ही प्रकृती आपल्याला बांधून ठेवेल. निसर्ग कोरोनाच्या रुपात आपल्याला सावध करीत आहे. आज कारोना सारख्या महामारीवर विजय मिळवण्यासाठी संपूर्ण विश्व एकजूट झाले आहे. अनेकानेक योजना आखल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी संपूर्ण राष्ट्राला संदेश दिला. त्यात ते सांगत होते आपण एकजूट होऊन या कोरोनावर विजय प्राप्त करावयाचा आहे. तर आपण एकजूट होऊन नक्की च भारत सरकारकडून येणाऱ्या आदेशांचे पालन अगदी’ तत्परतेने केले पाहिजे. आपलं लक्ष त्यांनी सांगितलेल्या दोन मुद्याकडे आकर्षित करत आहे. एक म्हणजे संकल्प आणि दुसरा म्हणजे संयम.यात आपण सर्वांनी एक संकल्प जरूर केला पाहिजे मी कधीच मांस खाणार नाही, कोणाला माझ्यामुळे त्रास होईल असे वागणार नाही. शास्त्रांच्या तसेच शासनाच्या नियमांचे पालन करेल. कर्माचा सिद्धांत आहे आपण आता दुसºयासोबत जसे वागू तशीच वर्तणूक आपल्यासोबत भविष्यात होईल. आपण आतातरी सावध व्हायला हवे, असा सर्वांनी संकल्प करावा आणि याचप्रकारे शास्त्रांची मर्यादासुध्दा आपण ओलांडणार नाही.आज संपूर्ण जगभर योग खूप प्रसिद्ध आहे. परंतु आपण लक्षात घेतले पाहिजे की प्रामाणिक योग पद्धतीचा मूळ आधार आहे तो म्हणजे आत्मसंयम! योगाची सुरुवातच यम आणि नियम पासून होते आपण आज आसन आणि प्राणायाम तर करत आहोत. परंतु यम आणि नियम याकडे दुर्लक्ष करत आहोत तर आपण प्रामाणिक शास्त्राच्या नियमांचे पालन करावे आणि आपल्या अध्यात्मिक चेतनेचा विकास करताना भौतिकरीत्याही स्वस्थ आणि तंदुरुस्त रहा.- चैतन्य जीवनदास,अध्यक्ष, इस्कॉन.

टॅग्स :Jalgaonजळगाव