शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दोनही कोरोना बाधीत महिलांच्या जुळ््यांचे अहवाल आले निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 13:18 IST

जळगाव : कोरोना रुग्णालयात जन्मलेल्या चार चिमुकल्यांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने अवघ्या काही दिवसांच्या या चिमुकल्यांवरचे कोरोना संकट दूर ...

जळगाव : कोरोना रुग्णालयात जन्मलेल्या चार चिमुकल्यांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने अवघ्या काही दिवसांच्या या चिमुकल्यांवरचे कोरोना संकट दूर झाले आहे़ विशेष म्हणजे यातील एका मातेचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर पाच दिवासांच्या विरहानंतर दोन चिमुकले आपल्या मातेच्या कुशीत पोहचू शकले.कोरोना रुग्णालयात जळगाव येथील एका गर्भवती महिलेला त्रास व्हायला लागल्याने नेत्र कक्षात असलेल्या शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले़ या ठिकाणी डॉक्टरांनी सिझेरीयन केले़ या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला़ दोघांची व मातेची प्रकृती स्थिर होती़ त्या वेळी बाळांचे स्वॅब घेण्यात आले. महिला आधीच दहा दिवस दाखल असल्याने नंतर पाच दिवसांनी या महिलेचे पुन्हा स्वॅब घेण्यात आले ते निगेटीव्ह आल्यानंतर महिलेला बाळांसह २० मे रोजी घरी सोडण्यात आले़ कोरोनावर मात केल्याने माता व बालके पुन्हा एकत्र आले आहेत़ दरम्यान, २१ मे रोजी भुसावळच्या एका बाधित महिलेने जुळ्यांना जन्म दिला होता़ या दोघांसह त्यांच्या वडिलांचेही तपासणी अहवाल निगेटीव्ह आले़दुसऱ्या आईची मात्र परीक्षाभुसावळच्याही एका महिलेने दोन दिवसांपूर्वी जुळ्यांन जन्म दिला. यात एक मुलगा व एका मुलीचा समावेश आहे़ ही मात बाधित असल्याने बाळांना या मातेपासून आणखी काही दिवस दूर राहावे लागणार आहे़ आधीच्या केसमध्ये मातेला पाच दिवस बाळांपासून दूर राहावे लागले होते़ या मातेला त्यापेक्षा अधिक काळ दूर राहावे लागणार आहे़गर्भाशयात नाळद्वारे या विषाणूचा संसर्ग होत नाही. आतापर्यंत असेच समोर आले आहे़ संसर्ग हा बाळाचा जन्म झाल्यानंतर आईचा स्पर्श किंवा बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने होतो़ आई बाधित असल्याने पाच दिवस बाळांना अगदी वेगळे ठेवले होते़ दक्षता म्हणून त्यांचेही स्वॅब घेतले होते़ ते निगेटीव्ह आले़- डॉ़ किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव