शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

बदललेल्या आहाराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 3:08 PM

तक्रारींची दखल : आहारात सहा महिन्यापूर्वीच झाला बदल

जामनेर: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा महिने ते सहा वर्षे पर्यंतच्या बालकांसह गरोदर व स्ननदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात गेल्या महिन्यापासून शासनाने बदल केला आहे. या बदललेल्या आहाराचे वाटप तालुक्यात सुरु करण्यांत आल्याची माहिती या विभागातून मिळाली.पोषण आहारांतर्गत यापूर्वी टीएचआर पाकिटे दिली जात असत. १ मे पासून यात बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार पोषण आहाराचे वितरण करण्यात आले.पर्यायी व्यवस्थेअंतर्गत कच्चे धान्य व किराणा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. यात चवळी, मसूर डाळ, गहू, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ,सोयाबीन तेल आदींचा समावेश आहे.प्रति दिन , प्रति लाभार्थी वाटपाचे प्रमाण ठरविण्यात आले असून, ५० दिवस पुरतील इतके आहाराची पाकिटे अंगणवाडीच्या माध्यमातून वितरित केली जात आहे.या पूर्वीच्या पोषण आहार वितरण प्रणाली बाबत लाभार्र्थींच्या तक्रारी होत्या. व त्यात काही ठिकाणी गैर प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला गेला होता.टीएचआर पाकिटे प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत न पोहचता ती इतरत्र सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. याची चौकशी मात्र झाली नाही,असे सांगण्यात आले.शासनाच्या निदेर्शानुसार पोषण आहार अंतर्गत टीएचआर पाकीटांएवेजी धान्य व किराणा मालाचा पुरवठा केला जात आहे. अंगणवाडी सेवीका व मदतनीसांचे यासाठी सहकार्य मिळत आहे.बदललेल्या शालेय पोषण आहाराचे वाटप शासन नियमानुसार केले जात आहे.- ईश्वर गोयर, बालविकास प्रकल्प अधिकारी.जामनेर.