शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कार्डात वाचन छंदाचे प्रतिबिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 00:04 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत शुुभेच्छा कार्ड या सदरात लिहिताहेत जळगाव येथील अभ्यासक जयंत पाटील...

१९८७ ला स्क्रिन प्रिंटींग सुरू झालेले. त्याच माध्यमातून या कार्डाचे प्रिंटींग झाले आहे. या कार्डात माझ्या वाचन छंदाचे अधिक ठळक प्रतिबिंब पडले आहे. विंदा करंदीकर यांच्या ललित लेखनाचे पुस्तक ‘स्पर्शाची पालवी’ यातून हा मजकूर घेतला आहे. घराचा दिंडी दरवाजा उघडून सुखाची वाट पाहणाऱ्या माणसाला सुख कधीच भेटणार नाही. गोकुळातल्या कृष्णाप्रमाणे सुखालाही सामान्य गोष्टींचे बुरखे पांघरून तुमच्या नकळत संचार करणे अधिक आवडते. त्याची पर्वा न करता आराम खुर्चीत पडा. तुमच्या घराच्या फुटक्या कौलांतून पडणाºया कनडश्याला धरून ते तुमच्या पायाशी केव्हा खेळू लागेल ते तुम्हाला समजणारही नाही. शुभेच्छा देताना मी म्हटलं आहे, ‘अशा सुखाचा एक अर्धा क्षणही तुम्हाला असा मिळो की, त्याच्या स्पर्शानी तुमचे अख्खे १९८७ सुखाने वाकून जावे...’मराठीत ललित लेखनाचा प्रवाह काहीसा चिंचोळा राहिला आहे. पण गुजगोष्टी तसेच निबंधाच्या तोकड्या चौकटीतून बाहेर पडून खुपच मुक्त झाला आहे. ललित लेखन हे जगण्याचा हात धरुन सोबत चालत असते. विंदा मंडईतून भोपळा आणतानाही असा आणतात की, जणू नोबेल प्राइस आणत आहेत.या कार्डाला प्रतिक्रिया देताना माझे एक ज्येष्ठ स्रेही म्हणतात, ‘सामान्यातून असामान्यत्वाकडे जाणारी सुखाची चोर पावलं आज उंच नि बंद दरवाजे पाहून स्वत: दु:खाचे उसासे टाकीत आहेत. कदाचित दार उघडं सापडलं तरी आतल्या चकाकणाºया वस्तूत त्याचा जीव गुदमरतो. सुख म्हणजे हे सगळं? या आतल्या माणसांना निस्पृह एक क्षणदेखील बघायला तयार नाहीत! या अशा क्षणात मी सामावलेला आहे, हे यांना का बरं कळत नाही! तुम्हाला या क्षणाचा साक्षात्कार झालेला आहे. तो सतत होत रहावा ही इच्छा.माझ्या भावना व्यक्त होतील अशी द.भा.घामणस्कर यांची कविता‘मी चराचराशी निगडीत’‘प्रेम करणं ही माझीउपजत पवित्र प्रेरणा आहे.मी करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर,आकाशावर, उन्हावर, चांदण्यावर आणिमाणसांवरदेखील. मला ऐकायचीनाहीत म्हणूनच तुमच्याभयभित मनाची प्रेम न करण्याची कारणे,मला ऐकू येत नाही तुमचीहलक्या आवाजातील कुजबुज,मी नाकारतो तुमचा मौल्यवान टेपरेकॉर्डरमाझ्याविरूद्ध उच्चारलेला हरेक शब्द मला पोहचवणारा...मी फिरेन संवादत, कधी जवळच्या झाडाशी,कधी दूरच्या मेघाशी,एकटेपणा संपलेलामी एक पुणात्मा आहे...मी सर्व चराचराशी निगडित...सूर्यास्त पाहताना मीही होता निस्तेज,सांजवताना काळाभोर हळूहळू मी नष्ट होतोरात्रीच्या अंधारात आणि उगवतोनवा दिवस उजाडताना नवा जन्म झाल्यासारखा...-जयंत पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव