शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सेंद्रीय हळद आणि गोड मक्यापासून घेतले विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:32 IST

कृषीभूषण राजेश पाटील यांचा उपक्रम : जळके येथे शेतीत यशस्वी प्रयोग, पांरपारिक पीक पध्दतीला फाटा

सुनील पाटीलजळगाव : पारंपारिक पीक पध्दतीला फाटा देत सेंद्रीय पध्दतीची शेती करुन जळके (ता.जळगाव) येथील शेतकरी कृषीभूषण राजेश पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सेंद्रीय हळद, पपईसोबत गोड मधू मका या पिकांचे विक्रमी उत्पादन राजेश पाटील यांनी घेतले असून सेंद्रीय शेतीमुळे त्यांना राज्य शासनाने कृषीभूषण पुरस्कारानेही गौरविले आहे.राजेश पाटील यांच्याकडे स्वत:ची ६० एकर तर कराराची ४५ एकर अशी एकूण १०५ एकर शेती आहे. पाटील यांचा नेहमीच पांरपारिक पीक पध्दतीला फाटा देत नवीन पध्दत अवलंबण्याकडे कल असतो. रासायनिक पिकांचा आरोग्यावर होणार दुष्पपरिणाम पाहता त्यांनी सेंद्रीय शेतीचा पर्याय निवडला.डाळींब, पपई आणि हळद हे तीन पीके त्यांनी सेंद्रीय पध्दतीने लागवड करुन विक्रमी उत्पादन घेतले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल कृषी विभागाने घेतली. २००६ मध्ये तत्कालिन राज्यपाल, मुख्यमंत्री विलासराव देशमुख व कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते त्यांना नागपूर येथे कृषीभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. २००३ पासून ते सेंद्रीय हळदीचे उत्पादन घेत आहेत.

योग्य नियोजन करुन संयम राखणे आवश्यकआदर्श शेतकरी व कमी खर्चात विक्रमी उत्पादन घ्यावयाचे असेल तर शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करुन संयम राखणे आवश्यक आहे. उत्पादीत झालेल्या मालाला भाव नसेल तर त्याची साठवण करुन मागणीच्या वेळी पीक विक्रीला काढले तर चांगला भाव मिळतो. त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. सेंद्रीय हळद व गोड मधू मक्याचे उत्पादन घेणारे राजेश पाटील हे तालुक्यातील पहिले शेतकरी आहेत. सद्यस्थितीत त्यांनी साडे चार एकरात गोड मक्याची लागवड केली असून तितक्यात एकरात हळदीची लागवड केली आहे. कोरडी झाल्यानंतरच हळद बाजारात विक्री काढली तर उत्तम भाव मिळतो असे पाटील यांचे म्हणणे आहे. पाटील यांनी ३० एकर सेंद्रीय उसाची लागवड करुन स्वत:च गुळ निर्मिती केली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव