शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

रामदेववाडी अपघात, तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

By सुनील पाटील | Updated: June 3, 2024 13:53 IST

कारागृहातील मुक्काम वाढला : संशियत नंदूरबार कारागृहात

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : रामदेववाडी अपघात प्रकरणात अटकेतील अर्णव अभिषेक कौल (वय १९, रा.जय नगर), अखिलेश संजय पवार (वय १९,रा.गणेश कॉलनी) व ध्रुव नीलेश सोनवणे (वय १९, रा.गायत्री नगर) या तिघांचा जामीन अर्ज सोमवारी न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे तिघांचा कारागृहातील मुक्काम अजून वाढला आहे. जळगाव कारागृह फुल्ल असल्याने सध्या तिघं संशयित नंदूरबार कारागृहात आहेत.

तालुक्यातील रामदेववाडी येथे ७ मे रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता भरधाव कारने दुचाकीवरील वच्छलाबाई सरदार चव्हाण (वय २५), मुलगा सोहम (वय १०), सोमेश (वय ३) सर्व रा. रामदेववाडी व भाचा लक्ष्मण पदम नाईक (वय १७,रा.मालखेडा, ता.जामनेर) या चौघांना चिरडल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत वच्छलाबाई चव्हाण यांचा भाऊ राजेश आलमसिंग चव्हाण (रा.रामदेववाडी) याच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवध, अपघात व अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. १७ दिवसानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली होती.

तिघांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बी.एस.वावरे यांच्याकडे एक दिवस नंतर न्या.जे.जे.मोहिते यांच्या न्यायालयात शनिवारी युक्तीवाद झाला होता. न्यायालयाने सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी व बचाव पक्षाची बाजू जाणून घेत सोमवारी तिघांचे जामीन अर्ज फेटाळले. 

टॅग्स :Courtन्यायालय