शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

खान्देशात आठवडाभर पावसाच्या रिमझिम धारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 20:00 IST

खान्देशात आठवडाभर दररोज पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे पिकांच्या वाढीसह खान्देशातील पाण्याच्या टंचाईची चिंता दूर होणार आहे.

ठळक मुद्देहवामान विभागाचा अंदाजपिकांच्या वाढीसह टंचाईटे सावट होणार दूरमान्सून वाऱ्यांचा प्रवाह उत्तरेकडे सरकला

सचिन देवजळगाव : आषाढी एकादशीनंतर तब्बल २० दिवसांनी खान्देशात वरुणराजाचे आगमन झाले. खान्देशात आठवडाभर दररोज पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे पिकांच्या वाढीसह खान्देशातील पाण्याच्या टंचाईची चिंता दूर होणार आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनच्या वाºयांचा प्रवाह उत्तरेकडे सरकल्याने उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, हिमाचल प्रदेश, केरळ या भागात दमदार पाऊस सुरु होता. खान्देशात कुठेही १४ आॅगस्टपर्यंत पावसासाठी अनुकूल वातावरण राहणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. दोन दिवसांपासून पावसाचे दमदार आगमन झाले. आठवडाभर दररोजच पावसाच्या सरी बरसणार आहेत.मान्सून वाºयांचे महाराष्ट्रात सर्वत्र आगमन झाले. खान्देशात २३ आॅगस्टपर्यंत पावसासाठी अनुकूल असे वातावरण आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम राहणार असून, दररोज मध्यम तर कुठे हलक्या सरी बरसणार आहेत. समुद्र सपाटीवर मान्सूनच्या वाºयांचा वेग वाढला तर, दमदार पाऊसदेखील होण्याची शक्यता आहे. दमदार खान्देशात कुठेही वादळी वाºयाची शक्यता नसून, मंद गतीने वारे वाहणार आहेत.गेल्या आठवड्यात खान्देशात कुठेही पावसाचे वातावरण नव्हते. या आठवड्यात मात्र २३ आॅगस्टपर्यंत दररोज मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचे वातावरण आहे.- के.एस.होसाळीकर, उपसंचालक, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगावDhuleधुळे