शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

खान्देशात आठवडाभर पावसाच्या रिमझिम धारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 20:00 IST

खान्देशात आठवडाभर दररोज पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे पिकांच्या वाढीसह खान्देशातील पाण्याच्या टंचाईची चिंता दूर होणार आहे.

ठळक मुद्देहवामान विभागाचा अंदाजपिकांच्या वाढीसह टंचाईटे सावट होणार दूरमान्सून वाऱ्यांचा प्रवाह उत्तरेकडे सरकला

सचिन देवजळगाव : आषाढी एकादशीनंतर तब्बल २० दिवसांनी खान्देशात वरुणराजाचे आगमन झाले. खान्देशात आठवडाभर दररोज पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे पिकांच्या वाढीसह खान्देशातील पाण्याच्या टंचाईची चिंता दूर होणार आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनच्या वाºयांचा प्रवाह उत्तरेकडे सरकल्याने उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, हिमाचल प्रदेश, केरळ या भागात दमदार पाऊस सुरु होता. खान्देशात कुठेही १४ आॅगस्टपर्यंत पावसासाठी अनुकूल वातावरण राहणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. दोन दिवसांपासून पावसाचे दमदार आगमन झाले. आठवडाभर दररोजच पावसाच्या सरी बरसणार आहेत.मान्सून वाºयांचे महाराष्ट्रात सर्वत्र आगमन झाले. खान्देशात २३ आॅगस्टपर्यंत पावसासाठी अनुकूल असे वातावरण आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम राहणार असून, दररोज मध्यम तर कुठे हलक्या सरी बरसणार आहेत. समुद्र सपाटीवर मान्सूनच्या वाºयांचा वेग वाढला तर, दमदार पाऊसदेखील होण्याची शक्यता आहे. दमदार खान्देशात कुठेही वादळी वाºयाची शक्यता नसून, मंद गतीने वारे वाहणार आहेत.गेल्या आठवड्यात खान्देशात कुठेही पावसाचे वातावरण नव्हते. या आठवड्यात मात्र २३ आॅगस्टपर्यंत दररोज मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचे वातावरण आहे.- के.एस.होसाळीकर, उपसंचालक, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगावDhuleधुळे