शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील ३१ हजारावर शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:25 IST

निम्म्याहून अधिक तडाखा चोपडा तालुक्यात

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३० हजार २६०.९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यात चोपडा तालुक्यात सर्वाधिक १६ हजार १९.७० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात एकूण २९४ गावातील ३१ हजार ११७ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या वादळाने हिरावला आहे.मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे सर्व ३३ टक्केच्यावर नुकसान आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे आला आहे. यामध्ये रब्बी ज्वारी, गहू, मका, बाजरी हरभरा, कांदा, केळी, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांना मोठा फटका बसला. यात सर्वाधिक सात हजार १०० हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल सहा हजार ७७७ हेक्टरवरील गव्हाला तर पाच हजार ८७० हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे.चोपडा तालुक्यात सर्वाधिक नुकसानमंगळवारी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. यामध्ये तालुक्यातील ९२ गावांमधील २०६९१ शेतकºयांच्या ३८३२ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले असून ३७८७ हेक्टरवरील मकाही नष्ट झाला आहे. अशाच प्रकारे २०८८ हेक्टरवरील केळी, २०७६ हेक्टरवरील हरभरा, १६७२ हेक्टरवरील रब्बी ज्वारीचे नुकसान झाले आहे. या सोबतच इतरही पिकांचे नुकसान झाले आहे.जळगाव तालुक्यातील ३३ गावांमध्ये ३४५२ शेतकºयांचे ७८२६ हेक्टरवर तर अमळनेर तालुक्यातील ४४ गावांमध्ये ४६१३ शेतकºयांचे ३५८९.९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव