शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
3
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
4
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
5
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
6
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
7
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
8
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
10
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
11
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
12
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
13
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
14
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
15
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
16
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
17
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
18
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
19
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
20
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा

अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील ३१ हजारावर शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:25 IST

निम्म्याहून अधिक तडाखा चोपडा तालुक्यात

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३० हजार २६०.९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यात चोपडा तालुक्यात सर्वाधिक १६ हजार १९.७० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात एकूण २९४ गावातील ३१ हजार ११७ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या वादळाने हिरावला आहे.मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे सर्व ३३ टक्केच्यावर नुकसान आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे आला आहे. यामध्ये रब्बी ज्वारी, गहू, मका, बाजरी हरभरा, कांदा, केळी, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांना मोठा फटका बसला. यात सर्वाधिक सात हजार १०० हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल सहा हजार ७७७ हेक्टरवरील गव्हाला तर पाच हजार ८७० हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे.चोपडा तालुक्यात सर्वाधिक नुकसानमंगळवारी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. यामध्ये तालुक्यातील ९२ गावांमधील २०६९१ शेतकºयांच्या ३८३२ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले असून ३७८७ हेक्टरवरील मकाही नष्ट झाला आहे. अशाच प्रकारे २०८८ हेक्टरवरील केळी, २०७६ हेक्टरवरील हरभरा, १६७२ हेक्टरवरील रब्बी ज्वारीचे नुकसान झाले आहे. या सोबतच इतरही पिकांचे नुकसान झाले आहे.जळगाव तालुक्यातील ३३ गावांमध्ये ३४५२ शेतकºयांचे ७८२६ हेक्टरवर तर अमळनेर तालुक्यातील ४४ गावांमध्ये ४६१३ शेतकºयांचे ३५८९.९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव