शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

झोपेत असताना प्राध्यापकाचे चार मोबाईल लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:46 IST

जळगाव : रात्रीच्यावेळी गच्चीवर झोपायला गेलेल्या कुटुंबाचे रात्रीतूनच त्यांच्याजवळ ठेवलेले चार मोबाईल चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी उघड आली. याप्रकरणी ...

जळगाव : रात्रीच्यावेळी गच्चीवर झोपायला गेलेल्या कुटुंबाचे रात्रीतूनच त्यांच्याजवळ ठेवलेले चार मोबाईल चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी उघड आली. याप्रकरणी शैलेश हिरालाल लुंकड (२५, रा. रामनगर, मेहरुण) यांनी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शैलेश हा तरुण खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला असून रामनगरात आई, वडीलांसह वास्तव्याला आहे.१५ मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर सर्व जण गच्चीवर झोपायला गेले. सोबत चार मोबाईलही नेले होते. उशीजवळ मोबाईल ठेवून सर्व कुटुंब झोपले. सकाळी ४ वाजता नळाला पाणी येणार असल्याने शैलेश उठला असता एकही मोबाईल जागेवर नव्हता. या मोबाईलची किंमत १८ हजाराच्यावर आहे.चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व सचिन पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव