शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अफवांच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे पोलीस पाटील, सरपंचांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:05 IST

सर्तक राहण्याचे पोलीस प्रशासनाने केले आवाहन

चाळीसगाव, जि. जळगाव - साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे अफवेमुळे जमावाने पाच जणांची क्रुर हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील सर्व सरपंच व पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली.सोशल माध्यमांवरुन पसरविले जाणारे चुकीचे संदेश, मुले चोराणारी टोळी सजून भीक्षूकी मागणा-या लोकांवर होणारे हल्ले याबाबत सर्तकता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल माध्यमांवर संदेश लवकर व्हायरल होत असल्याने याबाबत खबरदारी घ्यावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.बैठकीस चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रांताधिकारी शरद पवार, डीवायएसपी अरविंद पाटील, पोनि रामेश्वर गाढे पाटील, तहसीलदार कैलास देवरे, वाहतूक शाखेचे प्रमुख सुरेश शिरसाट, मेहुणबारे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्यासह शहर, ग्रामीण, मेहुणबारे पोलीस स्टेशन मधील कर्मचारी उपस्थित होते.सोशल मीडियावर कशा प्रकारे चुकीचे संदेश पसरविले जातात. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चुकीच्या संदेशांबाबत काय उपाय करायचे. याबाबतही सूचना देण्यात आल्या. काही सरपंच व पोलीस पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.

 

टॅग्स :Child Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाJalgaonजळगाव