शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे वाहून जाणाऱ्या पाण्याला लोकसहभातून आणले तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 16:25 IST

महिंदळे परिसरात नाले केटीवेअर पूर्ण कोरडेठाक पडले आहेत व विहिरींनीही तळ गाठला आहे. पण गावाजवळ असलेला पाझर तलाव मात्र याला अपवाद ठरत आहे. परिसरात कुठेही पाणी नसताना पाझर तलावात अजूनही बºयापैकी पाणी साठा आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी व गावातील महिलांना धुणी भांडीसाठी पाझर तलाव उपयोगी ठरत आहे.

ठळक मुद्देपरिसरात विहिरींनी गाठला तळपाझर तलावावर पाणी पिण्यासाठी दूरवरून येतात गुरेपाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करावेपरिसरात पाण्याचा स्त्रोत म्हणून फक्त एकच पाझर तलाव

भास्कर पाटीलमहिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : परिसरात नाले केटीवेअर पूर्ण कोरडेठाक पडले आहेत व विहिरींनीही तळ गाठला आहे. पण गावाजवळ असलेला पाझर तलाव मात्र याला अपवाद ठरत आहे. परिसरात कुठेही पाणी नसताना पाझर तलावात अजूनही बºयापैकी पाणी साठा आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी व गावातील महिलांना धुणी भांडीसाठी पाझर तलाव उपयोगी ठरत आहे.येथील पाझर तलाव हा स्वातंत्र्य पूर्व काळातील आहे . परंतु यात मोठ्या प्रमाणात गाळ होता. त्यामुळे साठवण क्षमता कमी होती व यात येणारे पाणी अत्यल्प होते. हे गावातील तरुणांनी हेरले व प्रथम लोकसहभागाने यातील गाळ मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी काढून तो शेतात टाकला. परिणामी आपोआप खोलीकरण झाले. परंतु दरवर्षी पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. तलावात पाणी कमी प्रमाणात येत होते व तलाव डिसेंबर महिन्यातच आटत होता. तलावाला लागून जंगल आहे. त्या जंगलातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात इतरत्र वाहून जात होते. त्या पाण्याला योग्य वळसा कसा घालता येईल याविषयी गावात चर्चा करून गावात वर्गणी गोळा केली. आमदार किशोर पाटील यांच्या सहकार्याने जेसीबी मशीन मिळाले. ग्रामस्थांनी त्यात इंधन पुरवले. दोन किलोमीटरपर्यंत मोठी पाटचारी खोदली. या पाण्यामुळे आज तलावात बºयापैकी जलसाठा आहे. परिसरात यावर्षी दोनच पाऊस पडले आहेत. तरीही तलावात परिसरातील प्राण्यांसाठी पिण्यासाठी पाणी साठा आहे.परिसरातील विहिरींनी पूर्ण तळ गाठला आहे. परंतु तलावातील पाणी परिसरातील गुरे व पक्ष्यांसाठी जीवनदायी ठरत आहे. लांब अंतरावरुन येथे पाणी पिण्यासाठी पशुपक्षी येत आहेत.रखडलेल्या तलावाच्या कामाला मुहूर्त मिळेल काय?गेल्या तीन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून तलावात खोलीकरण, भिंतीची उंची वाढवणे व भिंतीला दोघांची पिंचिंग करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. थोडक्यात खोलीकरण झाले व कामाला ग्रहण लागले. ते आजतागायत लागलेलेच आहे. काम आजही बंदच आहे. या तलावाच्या कामात गैरप्रकार झाला असावा म्हणून इतक्या दिवसांपासून काम बंद आहे. याकडे संबंधित आधिकाºयांनी लक्ष द्यावे व त्वरित अपूर्ण अवस्थेत बंद पडलेले काम सुरू करावे अन्यथा ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव