शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पारोळा तालुक्यातील 4 मंडल अधिकारी व 20 तलाठय़ांचे वेतन रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 20:11 IST

सात/ बारा ऑनलाईन कामातील कुचराई करणा:या कर्मचा:यांवर तहसीलदार श्वेता संचेती यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने महसूल कर्मचा:यांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिका:यांनी रोखले होते पाच तहसीलदारांचे वेतनतालुक्यातील अवघ्या तीन तलाठय़ांचे कौतुकास्पद कार्य

लोकमत ऑनलाईन पारोळा, दि. 7 : सात /बारा उताराच्या ऑनलाईन कामात कुचराई केल्यामुळे तालुक्यातील 4 मंडळ अधिकारी आणि 20 तलाठय़ांचे वेतन रोखण्याची कारवाई तहसीलदार श्वेता संचेती यांनी केली आहे. यासंदर्भातील नोटीसा त्यांनी संबंधीतांना बजावल्या आहेत. यातील काहींचे एक महिन्याचे तर काहींचे दोन महिन्यांचे वेतन रोखण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार पंकज पाटील यांनी दिली. पारोळा तालुक्यातील सात/ बारा संगणकीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण झाले नसल्याने जिल्हाधिका:यांनी तहसीलदार यांना धारेवर धरत त्यांचे दोन वेतन रोखण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे तहसीलदार श्वेता संचेती यांनीदेखील कारवाईचा बडगा उचलत पारोळा, बहादरपूर येथील एस.पी.शिरसाठ, शेवगे येथील पी.ए.पाटील,चोरवड येथील बी.टी.पाटील, आणि तामसवाडी येथील जी.एल.पाठक हे मंडळाधिकारी आणि पारोळा येथील तलाठी बी.यु.बाविस्कर, म्हसव्याचे घनश्याम पाटील, उंदिरखेडे येथील मोनिका मोरे, मुंदाणे-मेहुटेहूचे एन.जी.बागड, धूळपिंप्रीचे के.एम.खांडेकर, तामसवाडी-बोळे येथील टी. एल.शिंदे, टोळी-देवगाव येथील अशोक शेळके, आडगाव-शिवरेचे रवी दिवठाणे, करमाडचे सुनील कोळी, र}ापिंप्री-नेरपाटचे गौरव लांजेवार, बहादरपूरचे राकेश राठोड, जिराळी-भोलाणे येथील सुभाष वाघमारे, दळवेलचे महेशकुमार सोनवणे, चोरवड येथील बोपचे, टिटवीचे काळे, सावखेडे होळ येथील -अकोलनेरकर, विटनेरच्या श्रीमती खंदाने, वाघरा वाघरी येथील सुवर्णा पाटील यांच्यावर कामात कुचराई केल्याबद्दल त्यांचे दोन वेतन रोखण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, शेवगे- आंबापिंप्रीचे सातप्पा पाटील, शेळावे-राजवडचे- निशिकांत पाटील, हिरापूर-खेडीढोकचे अतुल तागडे या तीन तलाठयांचे काम 100 टक्के पूर्ण झाल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई न होता त्यांचे अभिनंदन करण्यात आल्याचेही नायब तहसीलदार म्हणाले. सव्र्हर डाऊनमुळे कामात व्यत्यय दरम्यान, सात/ बारा संगणकीकरणाच्या कामात सव्र्हर नेहमी डाऊन होत असल्याने व्यत्यय येत आहे. त्यात चार चार गावांच्या अतिरिक्त कारभाराची जबाबदारी डोक्यावर असल्यामुळे कामात अडचणी निर्माण होत असल्याचे अनेक तलाठय़ांनी सांगितले.