शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

पारोळा तालुक्यातील 4 मंडल अधिकारी व 20 तलाठय़ांचे वेतन रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 20:11 IST

सात/ बारा ऑनलाईन कामातील कुचराई करणा:या कर्मचा:यांवर तहसीलदार श्वेता संचेती यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने महसूल कर्मचा:यांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिका:यांनी रोखले होते पाच तहसीलदारांचे वेतनतालुक्यातील अवघ्या तीन तलाठय़ांचे कौतुकास्पद कार्य

लोकमत ऑनलाईन पारोळा, दि. 7 : सात /बारा उताराच्या ऑनलाईन कामात कुचराई केल्यामुळे तालुक्यातील 4 मंडळ अधिकारी आणि 20 तलाठय़ांचे वेतन रोखण्याची कारवाई तहसीलदार श्वेता संचेती यांनी केली आहे. यासंदर्भातील नोटीसा त्यांनी संबंधीतांना बजावल्या आहेत. यातील काहींचे एक महिन्याचे तर काहींचे दोन महिन्यांचे वेतन रोखण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार पंकज पाटील यांनी दिली. पारोळा तालुक्यातील सात/ बारा संगणकीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण झाले नसल्याने जिल्हाधिका:यांनी तहसीलदार यांना धारेवर धरत त्यांचे दोन वेतन रोखण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे तहसीलदार श्वेता संचेती यांनीदेखील कारवाईचा बडगा उचलत पारोळा, बहादरपूर येथील एस.पी.शिरसाठ, शेवगे येथील पी.ए.पाटील,चोरवड येथील बी.टी.पाटील, आणि तामसवाडी येथील जी.एल.पाठक हे मंडळाधिकारी आणि पारोळा येथील तलाठी बी.यु.बाविस्कर, म्हसव्याचे घनश्याम पाटील, उंदिरखेडे येथील मोनिका मोरे, मुंदाणे-मेहुटेहूचे एन.जी.बागड, धूळपिंप्रीचे के.एम.खांडेकर, तामसवाडी-बोळे येथील टी. एल.शिंदे, टोळी-देवगाव येथील अशोक शेळके, आडगाव-शिवरेचे रवी दिवठाणे, करमाडचे सुनील कोळी, र}ापिंप्री-नेरपाटचे गौरव लांजेवार, बहादरपूरचे राकेश राठोड, जिराळी-भोलाणे येथील सुभाष वाघमारे, दळवेलचे महेशकुमार सोनवणे, चोरवड येथील बोपचे, टिटवीचे काळे, सावखेडे होळ येथील -अकोलनेरकर, विटनेरच्या श्रीमती खंदाने, वाघरा वाघरी येथील सुवर्णा पाटील यांच्यावर कामात कुचराई केल्याबद्दल त्यांचे दोन वेतन रोखण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, शेवगे- आंबापिंप्रीचे सातप्पा पाटील, शेळावे-राजवडचे- निशिकांत पाटील, हिरापूर-खेडीढोकचे अतुल तागडे या तीन तलाठयांचे काम 100 टक्के पूर्ण झाल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई न होता त्यांचे अभिनंदन करण्यात आल्याचेही नायब तहसीलदार म्हणाले. सव्र्हर डाऊनमुळे कामात व्यत्यय दरम्यान, सात/ बारा संगणकीकरणाच्या कामात सव्र्हर नेहमी डाऊन होत असल्याने व्यत्यय येत आहे. त्यात चार चार गावांच्या अतिरिक्त कारभाराची जबाबदारी डोक्यावर असल्यामुळे कामात अडचणी निर्माण होत असल्याचे अनेक तलाठय़ांनी सांगितले.