शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

‘पपई’ने शेतशिवार खाल्ले! एका फळामागे हातात पडतो १ रुपया, अनेकांनी फिरविला नांगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 15:29 IST

यंदा पपई उत्पादकांच्या पदरी निराशा आली आहे. ऐन हिवाळ्यात प्रत्येक पपईमागे उत्पादकाच्या हातात एक रुपया पडत असल्याने अनेकांनी हातात शेतात नांगर फिरवायला सुरुवात केली आहे.

कुंदन पाटील/जळगाव

जळगाव : यंदा पपई उत्पादकांच्या पदरी निराशा आली आहे. ऐन हिवाळ्यात प्रत्येक पपईमागे उत्पादकाच्या हातात एक रुपया पडत असल्याने अनेकांनी हातात शेतात नांगर फिरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवार व्यापणाऱ्या ‘पपई’नेच यंदाच्या हंगामात शेत खाऊन टाकल्याचे चित्र जिल्हाभर दिसून येत आहे.

यंदा सिंचनासाठी पाणी नाही. तशातच जिल्ह्यातील उत्पादकांनी तैवानीसह विविध जातींच्या पपईची लागवड केली. मोठी कसरत करीत पपईच्या झाडांचे जतन केले. हिवाळा सुरु झाल्यावर पपईची आवक सुरु झाली. सुरुवातीला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना समाधान वाटत गेले.

नंतर मात्र पपईची आवक प्रचंड वाढली.त्यामुळे पपईच्या तोडणीसह तिला बाजारात नेण्याचा खर्चाचे गणित उत्पादकांना अडचणीत आणत गेले. बाजार समित्यांच्या लिलावात ४ ते ५ रुपये नगाने पपईची विक्री होत गेली. तेव्हा तोडणीसह अन्य खर्च काढल्यावर उत्पादकांच्या हातात केवळ रुपया पडत गेला. त्यामुळे पपईची तोडणी रोखली. झाडावर पिकत पिकलेल्या पपई गळायला लागल्या. शेवटी वैतागलेल्या उत्पादकांनी आता पपईच्या झाडांवर नांगर फिरवायला सुरुवात केली आहे.