शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पाचोरा तालुका ओल्या दुष्काळाच्या खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 14:33 IST

अतिवृष्टीने तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला असून, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतल्याने सारेच हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देतातडीने पंचनामे कराआमदार किशोर पाटील यांच्या प्रशासनाला सूचना

पाचोरा, जि.जळगाव : गेल्या १५ दिवसांपासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला असून, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतल्याने सारेच हवालदिल झाले आहेत. तेव्हा तातडीने पंचनामे करून दिलासा द्यावा, अशा सूचना आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा तहसील कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिल्या.पाचोरा तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सततच्या दुष्काळाने शेतकरी हैराण झालेले असताना ह्यावर्षी चांगला पाऊस झाला नद्या-नाले भरभरून वाहू लागले. धरणे १०० टक्के भरले. खरीप हंगाम १०० टक्के हाती येणार, अशी परिस्थिती असताना अवकाळी पावसाने महिनाभरापासून थैमान घातले आहे. यामुळे काढणीला आलेले सोयाबीन, मक्का, ज्वारी बाजरी, वेचणीला आलेला कापूस, कापसाच्या पक्क्या कैºया, कडधान्य आदी पिकांची पूर्णपणे धूळधाण उडाली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे. यामुळे हे वर्षही ओल्या दुष्काळात जात आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणावरदेखील पाणी फिरले. यामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी सर्वच संकटात सापडले आहे. अशा परीस्थितीत शासनाने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे असल्याने प्रशासनाने सद्यस्थितीत तातडीने पंचनामे करावे अशा सूचना आमदार पाटील यांनी दिल्या.यावेळी नायब तहसीलदार अमित भोईटे, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, प्रभारी गटविकास अधिकारी सनेर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी जाधव, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.

टॅग्स :RainपाऊसPachoraपाचोरा