शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

पाचोरा तालुका पाणी टंचाईमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:53 PM

जलसाठे ५० टक्के असल्याने तालुका झाला टँकरमुक्त

पाचोरा : सततच्या दुष्काळाने दरवर्षी तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते, मात्र यावर्षी तालुक्यातील जलसाठ्यात आद्यपही मुबलक पाणी साठा असल्याने पाचोरा तालुक्यातील १२८ गावांना यंदा पाणीटंचाई भासत नसून तालुका पाणी टंचाईमुक्त झाला असल्याची माहिती पाचोरा ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता एस एस पवार यांनी दिली.पाचोरा तालुक्यात १०० ग्रामपंचायत असून १२८ गावे आहेत.सर्वच गावांना नळ पाणीपुरवठा योजना भारत निर्माण, स्वजलधारा,जल स्वराज, आदी योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो.तालुक्यात ३ मध्यम प्रकल्प हिवरा,बहुळा, अग्नावती, असून १५ लघु प्रकल्प राजुरी, पिंप्री सार्वे,गहुले, पिंपळगाव हरे, अटलगव्हाण, कोल्हे, सातंगाव,डांभुर्णी पिंप्री, बांबरुड रा प्राबो वाकडी, म्हसळा, गारखेडा, गाळण, दिघी, खाजोळा यासह गिरणा प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होतो. तर १३पाझर तलाव तालुक्यात असून गिरणा नदीवरील योजनांद्वारे गिरणा काठावरील गावांना पाणीपुरवठा केला जातो. सन २०१९-२० ह्या वर्षात पाचोरा तालुक्यात सुमारे १५० टक्के पाऊस झाला. सर्व नद्यांना महापुर आले ,तर धरण साठे १०० टक्के भरल्याने रब्बी हंगामासाठी देखील पाटाद्वारे पाणी सोडण्याची वेळ आली नाही .