शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात केवळ घोषणांचाच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:00 IST

नंदुरबार ते साक्री ५६ किमी

संतोष सूर्यवंशीनंदुरबार : राजकारणात सर्वच राजकीय पक्षांकडून केवळ विविध घोषणांचाच पाऊस पाडण्यात येत असतो़ प्रत्यक्ष निवडून आल्यावर मात्र कृतीशून्य असते़ त्यामुळे घोषणांवर फारसा विश्वास न ठेवता कृतीला अधिक महत्त्व द्यावे, असे मत मतदारांकडून व्यक्त करण्यात आले़‘लोकमत’ प्रतिनिधीने नंदुरबार ते साक्री लोकसभा मार्गावर एसटी बसने प्रवास करून प्रवाशांची मते जाणून घेतली. यावेळी अनेक मतदारांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख, गरिबांना दरवर्षी ७२ हजार आदी ज्वलंत मुद्यांवर आपल्या भावना व्यक्त केल्या़ बसमध्ये अनेक शेतकरीही प्रवास करीत होते़ त्यांना लोकसभा निवडणुकीबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला कवडीमोल भाव देऊन बाहेरुन आयात केलेल्या वस्तूंना मात्र अधिक किंमत मोजून आणले जात आहे़ शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव दिल्यास त्याची आर्थिक स्थिती सुधारणार असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात आले़ भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती हा असल्याने नवीन येणाºया सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले़ लोकप्रतिनिधींही स्थानिक शेतकºयांचे प्रश्न संसदेत मांडत त्याचा पाठपुरावा करून समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त करण्यात आली़ ग्रामीण व शहरी भागातील प्रश्न वेगवेगळे आहे़ त्यामुळे दोघांना न्याय कसा मिळता येईल याचा विचार करून सरकारने काम करावे, असेमत काही प्रवाशांकडून व्यक्त झाले़ युवकांनी रोजगारनिर्मितीची अपेक्षा व्यक्त केली़पायाभुत सुविधा द्याव्यानिवडणुकींच्या तोंडावर सर्वच पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत असतात़ परंतु यात पायाभूत सुविधांचा अभाव असतो़ राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात, रस्ते, वीज, घरे, पाणी आदी पायाभूत सुविधांचाही समावेश करावा अशी अपेक्षा तरुणांकडून व्यक्त करण्यात आली़शासनाने युवकांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन पर योजना सुरू करण्याचीही अपेक्षा काही तरुणांंनी व्यक्त केली़

टॅग्स :Jalgaonजळगाव