शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात केवळ घोषणांचाच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:00 IST

नंदुरबार ते साक्री ५६ किमी

संतोष सूर्यवंशीनंदुरबार : राजकारणात सर्वच राजकीय पक्षांकडून केवळ विविध घोषणांचाच पाऊस पाडण्यात येत असतो़ प्रत्यक्ष निवडून आल्यावर मात्र कृतीशून्य असते़ त्यामुळे घोषणांवर फारसा विश्वास न ठेवता कृतीला अधिक महत्त्व द्यावे, असे मत मतदारांकडून व्यक्त करण्यात आले़‘लोकमत’ प्रतिनिधीने नंदुरबार ते साक्री लोकसभा मार्गावर एसटी बसने प्रवास करून प्रवाशांची मते जाणून घेतली. यावेळी अनेक मतदारांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख, गरिबांना दरवर्षी ७२ हजार आदी ज्वलंत मुद्यांवर आपल्या भावना व्यक्त केल्या़ बसमध्ये अनेक शेतकरीही प्रवास करीत होते़ त्यांना लोकसभा निवडणुकीबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला कवडीमोल भाव देऊन बाहेरुन आयात केलेल्या वस्तूंना मात्र अधिक किंमत मोजून आणले जात आहे़ शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव दिल्यास त्याची आर्थिक स्थिती सुधारणार असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात आले़ भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती हा असल्याने नवीन येणाºया सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले़ लोकप्रतिनिधींही स्थानिक शेतकºयांचे प्रश्न संसदेत मांडत त्याचा पाठपुरावा करून समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त करण्यात आली़ ग्रामीण व शहरी भागातील प्रश्न वेगवेगळे आहे़ त्यामुळे दोघांना न्याय कसा मिळता येईल याचा विचार करून सरकारने काम करावे, असेमत काही प्रवाशांकडून व्यक्त झाले़ युवकांनी रोजगारनिर्मितीची अपेक्षा व्यक्त केली़पायाभुत सुविधा द्याव्यानिवडणुकींच्या तोंडावर सर्वच पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत असतात़ परंतु यात पायाभूत सुविधांचा अभाव असतो़ राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात, रस्ते, वीज, घरे, पाणी आदी पायाभूत सुविधांचाही समावेश करावा अशी अपेक्षा तरुणांकडून व्यक्त करण्यात आली़शासनाने युवकांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन पर योजना सुरू करण्याचीही अपेक्षा काही तरुणांंनी व्यक्त केली़

टॅग्स :Jalgaonजळगाव