शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
4
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
5
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
6
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
7
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
8
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
9
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
10
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
11
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
12
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
13
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
14
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
15
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
16
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
17
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
18
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
19
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
20
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या लोकसंख्येचे पोषण फक्त शेतकरीच करू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST

देशातला ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. उर्वरित ३० टक्के भागात निम्म्यापेक्षा जास्त वने, जंगले आहेत. उर्वरित भाग शेतीसाठी ...

देशातला ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. उर्वरित ३० टक्के भागात निम्म्यापेक्षा जास्त वने, जंगले आहेत. उर्वरित भाग शेतीसाठी उपयोगाचा आहे. असे असताना भारत ८० टक्के कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतु, आजही आपला देश विकसित नसून विकसनशीलच आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कमीच आहे. शेती व उद्योगधंद्यांतून भारताची आर्थिक गरज भागविली जाते. परकीय चलन फुगवट्यामुळेसुद्धा भारताच्या तिजोरीवर आर्थिक ताण येत असतो. आज भारतातील प्रत्येक व्यक्तीवर कर्जाचा बोजा आहेच. यासाठी आपल्या कृषीप्रधान देशात शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशाला विकसित करण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन शेती व शेतकरी वाढवण्यासाठीच्या योजना राबविल्या पाहिजेत. तरच, या वाढत्या लोकसंख्येचे उदरपोषण फक्त शेतकरीच करू शकतो, अशीही प्रतिक्रिया बाविस्कर यांनी दिली आहे.