शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

वाढत्या लोकसंख्येचे पोषण फक्त शेतकरीच करू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST

देशातला ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. उर्वरित ३० टक्के भागात निम्म्यापेक्षा जास्त वने, जंगले आहेत. उर्वरित भाग शेतीसाठी ...

देशातला ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. उर्वरित ३० टक्के भागात निम्म्यापेक्षा जास्त वने, जंगले आहेत. उर्वरित भाग शेतीसाठी उपयोगाचा आहे. असे असताना भारत ८० टक्के कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतु, आजही आपला देश विकसित नसून विकसनशीलच आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कमीच आहे. शेती व उद्योगधंद्यांतून भारताची आर्थिक गरज भागविली जाते. परकीय चलन फुगवट्यामुळेसुद्धा भारताच्या तिजोरीवर आर्थिक ताण येत असतो. आज भारतातील प्रत्येक व्यक्तीवर कर्जाचा बोजा आहेच. यासाठी आपल्या कृषीप्रधान देशात शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशाला विकसित करण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन शेती व शेतकरी वाढवण्यासाठीच्या योजना राबविल्या पाहिजेत. तरच, या वाढत्या लोकसंख्येचे उदरपोषण फक्त शेतकरीच करू शकतो, अशीही प्रतिक्रिया बाविस्कर यांनी दिली आहे.