शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एका क्लिकचा पुढाकार, स्वच्छतेच्या चळवळीत हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:59 IST

जि़ प. स्वच्छता विभाग । अ‍ॅपवर आल्या अकरा हजारांवर प्रतिक्रिया

आनंद सुरवाडे ।जळगाव : स्वच्छ भारत अभियान प्रत्येक घटकापर्यंत पोहचला आहे की, नाही ? लोकांना याची कल्पना आहे का? याबाबत जनतेकडूनच प्रतिक्रिया मागणविण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण अ‍ॅप तयार केले आहे. महिनाभरात जिल्हाभरातून या अ‍ॅपवर अकरा हजारांवर प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत़ या प्रतिक्रियांबाबत जळगाव राज्यभरात ९व्या क्रमांकावर आहे़लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन एकत्रित त्यांचे विश्लेषण करून प्रत्येक जिल्ह्यासाठी एकत्रित धोरणात्मक निर्णय यातून घेऊन त्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात येण्याची शक्यता आहे़ शिवाय लोक किती जागृत आहेत याबाबतची माहिती केंद्रस्तरापर्यंत यामाध्यमातून पोहचत आहे़ १४ आॅगस्टपासून सुरू झालेल्या अ‍ॅपबाबत जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने जनजागृती केली़ ग्रामपंचायतींना पत्र दिले, प्रतिक्रिया मागविल्या, परिणाम महिनाभरात ११ हजार ११५४ प्रतिक्रिया विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत़३० सप्टेंबर पर्यंत या प्रतिक्रिया मागविण्यात येणार आहे़ ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही ते लोक १८००५७२०११२ या टोल फ्री क्रमांकावरही प्रतिक्रिया नोंदवू शकतात़महिनाभरात सातत्याने जळगाव जिल्हा या अभियानात दहाव्या क्रमांकावर आहे़असे आहे अ‍ॅप-एसएसजी २०१९ (स्वच्ठता सर्व्हेक्षण ग्रामीण) अ‍ॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केल्यानंतर राज्य, जिल्हा व भाषेची निवड केल्यानंतर चार प्रश्नांची प्रश्नावली येते-त्यात स्वछ सर्व्हेक्षणाबाबत तुम्हाला माहिती ाहे का ?-स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीमुळे तुमच्या गावातील सामान्य स्वच्छतेत किती सुधार झाला आहे़-घनकचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी गाव पातळीवर काही व्यवस्था करण्यात आली आहे का ?-द्रव कचºयासाठी गाव पातळीवर काही व्यवस्था करण्यात आली आहे का?असे प्रश्न विचारले जातात.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव