शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

एका क्लिकचा पुढाकार, स्वच्छतेच्या चळवळीत हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:59 IST

जि़ प. स्वच्छता विभाग । अ‍ॅपवर आल्या अकरा हजारांवर प्रतिक्रिया

आनंद सुरवाडे ।जळगाव : स्वच्छ भारत अभियान प्रत्येक घटकापर्यंत पोहचला आहे की, नाही ? लोकांना याची कल्पना आहे का? याबाबत जनतेकडूनच प्रतिक्रिया मागणविण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण अ‍ॅप तयार केले आहे. महिनाभरात जिल्हाभरातून या अ‍ॅपवर अकरा हजारांवर प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत़ या प्रतिक्रियांबाबत जळगाव राज्यभरात ९व्या क्रमांकावर आहे़लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन एकत्रित त्यांचे विश्लेषण करून प्रत्येक जिल्ह्यासाठी एकत्रित धोरणात्मक निर्णय यातून घेऊन त्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात येण्याची शक्यता आहे़ शिवाय लोक किती जागृत आहेत याबाबतची माहिती केंद्रस्तरापर्यंत यामाध्यमातून पोहचत आहे़ १४ आॅगस्टपासून सुरू झालेल्या अ‍ॅपबाबत जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने जनजागृती केली़ ग्रामपंचायतींना पत्र दिले, प्रतिक्रिया मागविल्या, परिणाम महिनाभरात ११ हजार ११५४ प्रतिक्रिया विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत़३० सप्टेंबर पर्यंत या प्रतिक्रिया मागविण्यात येणार आहे़ ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही ते लोक १८००५७२०११२ या टोल फ्री क्रमांकावरही प्रतिक्रिया नोंदवू शकतात़महिनाभरात सातत्याने जळगाव जिल्हा या अभियानात दहाव्या क्रमांकावर आहे़असे आहे अ‍ॅप-एसएसजी २०१९ (स्वच्ठता सर्व्हेक्षण ग्रामीण) अ‍ॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केल्यानंतर राज्य, जिल्हा व भाषेची निवड केल्यानंतर चार प्रश्नांची प्रश्नावली येते-त्यात स्वछ सर्व्हेक्षणाबाबत तुम्हाला माहिती ाहे का ?-स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीमुळे तुमच्या गावातील सामान्य स्वच्छतेत किती सुधार झाला आहे़-घनकचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी गाव पातळीवर काही व्यवस्था करण्यात आली आहे का ?-द्रव कचºयासाठी गाव पातळीवर काही व्यवस्था करण्यात आली आहे का?असे प्रश्न विचारले जातात.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव