शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

पिंपळगावत क्षुल्लक कारणावरून व्रुध्द महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 14:26 IST

पिंपळगाव कमानी तांडा ता जामनेर येथील रहिवासी भोजराज सावजी राठोड याने क्षुल्लक कारणावरून शांताबाई मदन चव्हाण( ६०) या व्रुध्द महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका टाकल्याने गतप्राण झाल्याची द्रुदैवी घटना गुरवारी साकाळी आठ वाजता घडल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.

जळगाव: पिंपळगाव कमानी तांडामधील रहिवासी भोजराज सावजी राठोड या व्यक्तीने एका क्षुल्लक कारणावरून शांताबाई मदन चव्हाण( ६०) या व्रुध्द महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका टाकल्याने मृत्यू झाल्याची द्रुदैवी घटना  गुरवारी सकाळी आठ वाजता घडल्याचे समोर आले आहे. तसेच या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पहूर पोलीस संबधीत युवकाचा शोध घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

माहितीनुसार, अंगणात बैल गाडी सोडण्याच्या कारणावरून शांताबाई मदन चव्हाण व भोजराज सावजी राठोड यांच्यात भांडण होऊन हाणामारीत रुपांतर झाल्याची  घटना घडली. यादरम्यान भोजराज याने या महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका मारल्याने महिला जमीनीवर कोसाळून प्रचंड रक्त स्त्राव झाला. पहूर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेत असतानाच महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान घटनास्थळी सपोनि राजेश काळे यांनी तातडीने धाव घेऊन परीस्थिती वर नियंत्रण ठेवले आहे. तसेच भोजराज याचा पोलीस शोध घेत असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेश काळे यांनी दिली आहे. याघटनेने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMurderखून