शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

टंचाईच्या जीवघेण्या झळा, शेंगोळा येथे पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 11:30 IST

जामनेर तालुक्यातील घटना

ठळक मुद्देपाणी टंचाईने घेतला वृध्देचा बळीपाणी टंचाईकडे लक्ष देण्याची गरज

आॅनलाइन लोकमतजामनेर, जि. जळगाव, दि. ३ - जामनेर तालुक्यातील पाणी टंचाईची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून गुरुवारी सकाळी ८ वाजता शेंगोळा येथे खाजगी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या नर्मदाबाई आनंदा आढाव (७२) या वृध्देचा तोल जावून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.शेंगोळा गावाची लोकसंख्या ३ हजार असून, गावाला ८ कि.मी. अंतरावरील मोयगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. यंदा कमी पावसामुळे धरणात अत्यंत कमी पाणी साठा असल्याने गावकऱ्यांना नळाद्वारे १५ दिवसानंतर पाणी मिळते. पाणी पुरवठ्याची विहीर आटल्याने महिला गावाजवळील विहिरीवरुन पाणी आणतात. गुरुवारी सकाळी नर्मदाबाई या इतर महिलांसोबत विहिरीतून पाणी काढत असताना त्या अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने गावातील पाणी टंचाईकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटनेनंतर विहिरीजवळ मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थांनी विहिरीत उतरून वृद्धेचा मृतदेह बाहेर काढला.

टॅग्स :AccidentअपघातJamnerजामनेर