शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

बदलीपात्र पोलिसांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST

जळगाव : बदलीपात्र पोलिसांची संख्या आता १५ वरुन २५ टक्के झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दलातील ४८२ वरुन पुढे ...

जळगाव : बदलीपात्र पोलिसांची संख्या आता १५ वरुन २५ टक्के झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दलातील ४८२ वरुन पुढे सरकला आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी जारी केला. सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही ९ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावयची असून विशेष कारणास्तव बदल्या या १० ते ३० ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत.

पूर्वीच्या १५ टक्के आदेशाप्रमाणे ४८२ कर्मचारी बदली पात्र होते. परंतु ज्यांच्या कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, अशा कर्मचाऱ्यांची संख्या ६५२ इतकी होते आहे. नव्या आदेशाप्रमाणे बहुतांश जणांच्या बदल्या होऊ शकतील. सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच जी पदे रिक्त राहतील केवळ अशा रिक्त पदांवरच विशेष कारणास्तव बदल्या करता येणार आहेत. जे पद रिक्त नाही अशा पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

कोविड-१९ चे कारण व तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन सरकारी विभागातील बदल्यांना ३० जूनपर्यंत देण्यात आलेली स्थगिती शासनाने या महिन्यात उठविली होती. मर्यादीत स्वरुपात १४ ऑगस्टपर्यंत बदल्या करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत १८ कर्मचारी बदलीपात्र आहेत. त्याशिवाय जळगाव उपविभागात ११५ कर्मचारी बदलीपात्र आहेत. एलसीबीसाठीच सर्वाधिक शिफारसी व अर्ज आलेले आहेत. याआधी ज्याला संधी मिळालेली नाही, त्यातही ज्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे, अशांना एलसीबीत संधी दिली जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, बदलीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व क्रीम पोलीस ठाणे म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. या उपविभागात शक्यतो आयपीएस अधिकारी नियुक्त होत नाही.