शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शहरात रुग्णसंख्या चारशेच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 11:58 IST

१७ जण बाधित : एलआयसी कॉलनी, मानराज पार्कमध्येही आता कोरोनाचा शिरकाव

जळगाव : गेल्या तीन दिवसात शहरात ५७ रुग्ण आढळून आले आहेत़ यात शुक्रवारी १३ रुग्णांचे शासकीय व ४ रुग्णांचे खासगी लॅबकडून अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एलआयसी कॉलनीतील एका इमारतीत तसेच मानराज पार्क या दोन नवीन भागात रूग्ण आढळून आलेले आहेत़शहरातील रूग्णसंख्या ३८१ वर पोहाचली आहे़ यापैकी २५ जणांचा मृत्यू झाला आहे. २४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ सद्यस्थितीत कोविड केअर सेंटर, अधिग्रहीत खासगी रुग्णालय व कोविड रुग्णालय अशा विविध ठिकाणी १११ रुग्ण उपचार घेत आहेत़ जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरातील आहेत़ त्यात दररोज रुग्णांची भर पडत असून काही दिवसातच रुग्णांची शंभरी पार झाली आहे़ यात सलग तिसऱ्या दिवशी दोन आकडी रुग्णसंख्या आली आहे़ रुग्णसंख्या चारशेच्या उंबरठ्यावर आलेली आहे़ शाहू नगर भागात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे़हुश्श़़.! वॉररूमचे योद्धे निगेटीव्हजिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण जिल्हाभरातील तक्रारींचे निवारण करणाºया वॉर रूममधील एक कर्मचारी बाधित आढळून आला होता. भवानी पेठेत राहणाºया या ३९ वर्षीय व्यक्तिचे अहवाल गुरूवारी रात्री पॉझिटीव्ह आले होते़ मात्र सुदैवाने या कर्मचाºयाच्या संपर्कातील वॉर रूममधील सुमारे १५ कर्मचारी हे निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे स्वत: या अहवालांकडे लक्ष देऊन होते़ भवानी पेठेतील बाधित संबधित कर्मचारी हे दोन दिवस प्रकृती खराब असल्याने कोविड केअर सेंटरला दाखल होते़ त्यांचे गुरूवारी अहवाल पॉझिटीव्ह आले़या भागात आढळले रुग्णखोटेनगर २, बुनकर वाडा, शाहू नगर, रामेश्वर कॉलनी मेहरूण, शेरा चौक मेहरूण, तांबापुरा, हुडको पिप्रांळा, रिंगरोड एलआयसीकॉलनी, शंभरफुटी रोड लगत कोल्हेनगर यासह खोटेनगर, एमआयडीसी, मानराज पार्क व शाहू नगर येथे प्रत्येकी १ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.बरे होण्याचा दर देशापेक्षा सहा टक्क्यांनी अधिकजिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतानाच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे. जिल्ह्यात आजपर्यंत आढळून आलेल्या २०७४ कोरोना बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत १२५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा हाच दर ५०.४ इतका असून देशाचा हा दर ५३.८ इतका आहे. देशाच्या या दरापेक्षा जळगाव जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा सहा टक्क्यांपेक्षा अधिकआहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव