शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

असह्य वेदना होणाऱ्या आजाराने नशिराबादकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 13:31 IST

खळबळ

ठळक मुद्देआरोग्य प्रशासनाने दखल घेण्याची मागणीविकारामुळे ग्रामस्थ धास्तावून गेले

नशिराबाद, जि. जळगाव : गावात अंगावर पुरळ उठणे, खाज सुटणे, लाल काळे डाग पडणे, त्याठिकाणी त्वचेतून पाणी येवून बुरशी आल्या सारखे होणे असे असह्य वेदना होणाºया आजाराने नशिराबादला डोकेवर काढले आहे. शेकडो जण या फंगल्स इन्फेक्शन, संसर्गजन्यसारख्या रोगाने पछाडलेले असल्याने खळबळ उडाली आहे.सुस्त आरोग्य प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आहे. शरीरावर झपाट्याने वाढणा-या या विकारामुळे ग्रामस्थ धास्तावून गेले आहे.गावात अवेळी व आठवड्यातून एकदाच होणारा पाणीपुरवठा व अस्वच्छता, वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापाने रुग्ण फणफणले आहे. त्यातच अंगाला खाज सुटून त्वचेवर डाग पडणे यामुळे अस्वस्थता वाढून अशक्तपणा जाणवणे, असा विकार झालेले सुमारे पाचशे जण बाधीत झाले असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील यांंनी आरोग्य प्रशासनाकडे केली आहे. तत्काळ यावर उपाययोजना व्हावी अशी मागणी होत आहे. शरीराला खाज सुटणे,पुरळ उठणे असे रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध औषधी देण्यात आहे, मात्र आजाराची लक्षणे मोठी असल्याने उपलब्ध औषधी त्यावर प्रतिसाद देत नाही, त्यासाठी जादा पावरची औषधी गरजेची असल्याने जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे औषधांची मागणी केली आहे. रुग्णांच्या सर्व्हेक्षणाचे कामास सुरुवात झाली आहे, अशी माहिती नशिराबाद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इरफान तडवी यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव