शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आसीरगडच्या गूढ कथेने नशिराबादकर भावूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:41 IST

नशिराबाद : महाराष्ट्रासह भारतात किल्ले, लेणी ,गुफा, मंदिरे, मशिदी, स्तूप यांची संख्या खूप आहे. या प्रत्येक वास्तूंना हजारो वर्षांचा ...

नशिराबाद : महाराष्ट्रासह भारतात किल्ले, लेणी ,गुफा, मंदिरे, मशिदी, स्तूप यांची संख्या खूप आहे. या प्रत्येक वास्तूंना हजारो वर्षांचा इतिहास आहे. काही वास्तूंना इतिहासाचे पुरावे असतात मात्र काहींना पुरावे नसताना ही तार्किक आधारावर तिला इतिहास प्राप्त होतो. त्या बळावर त्या वास्तूंचा नावलौकिक होतो. हा तार्किक आधार म्हणजेच त्या वास्तूचे गूढ असते. गुढ म्हणजे रहस्य. याच्या खोलात न जाता दुर्गप्रेमी किंवा पर्यटकांनी वास्तूंना भेट देऊन इतिहास जिवंत ठेवावा, असे प्रतिपादन अ‍ॅड.सुशील अत्रे यांनी नशिराबाद येथे केले. गूढ रहस्य ऐकण्यात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्पात आसीरगढ चे गुढ याविषयावर अ‍ॅड.अत्रे बोलत होते.ऐतिहासिक व पुराणकालीन वास्तूंना पर्यटनप्रेमी ज्यावेळी भेट देतात.डॉ.अत्रे यांनी आपल्या व्याख्यानातून महाभारत, रामायण इतिहासातील अनेक दाखले देत आसीरगढ किल्ल्याचा इतिहास श्रोत्यांसमोर मांडला.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव