शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

महावितरणच्या अभियंत्यांचे प्रशासनाविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 20:36 IST

मागणी : दिवसभर काळ्या फिती लावून केले कामकाज

जळगाव :महावितरणतर्फे विविध पदांवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती संदर्भात अद्याप निर्णय घेण्यात न आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये महावितरण प्रशासना विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी महावितरणमधील विविध विभागांच्या अभियंत्यांनी बुधवारीसबोर्डीनेट इंजिनिअर असोसिएशनच्या माध्यमातून प्रशासनाविरोधात निदर्शने करुन, दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले.महावितरणच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयासमोर दुपारी विविध विभागाच्या ५० हून अधिक अभियंत्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली. तर प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून कामकाजही केले. यावेळी सबोर्डीनेट इंजिनिअर असोसिएशन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी, सहसचिव कुंदन भंगाळे, सुहास चौधरी, गणेश वराडे, मुकेश पाटील, देवेंद्र भंगाळे, संदीप महाजन, मिलिंद इंगळे, मयूर भंगाळे, विशाल आंधळे, देवेंद्र सिडाम, रविंद्र पवार, रत्ना पाटील, ऋचा दहीभाते आदी अभियंते उपस्थित होते.या आहेत मागण्या  संघटनांना विश्वासात न घेता राबविण्यात येणारी 'अनिवार्य रिक्त पदे' ही संकल्पना रद्द करा. अभियंत्यांच्या विनंती बदलीचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, पदोन्नती झालेल्या अभियंत्यांना तात्काळ पदस्थापना देणे, अभियंते व कर्मचारी यांच्या बाबत कोणतेही धोरण राबवितांना संघटनांशी चर्चा करणे, महापारेषण मधील बदली धोरणात सुधारणा करणे, डिप्लोमा अभियंत्यांचे प्रश्न मार्गी लावणे, कोरोना संदर्भात कर्मचाऱ्यांना चोवीस तास मदतीसाठी मदत केंद्राची स्थापना करणे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव