शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 13:00 IST

ग्रामस्थांचे हाल

ठळक मुद्देआठ दिवसात समस्या मार्गी लावण्याचे आश्वासननागरिक मोठ्या संख्येने सहभागी

जळगाव : कुसुंबा येथील तुळसाईनगर भागात गेल्या चार महिन्यांपासून आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी सकाळी दहा वाजता कुसुंबा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी सरपंच देविदास पाटील यांनी आठ दिवसात वेळेवर पाणी पुरवठा सुुरु होणार असल्याचे लेखी आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले.तुळसाईनगरात आठ ते दहा दिवसाआड पुरवठा होत असल्याने या भागातील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ७ जुलै रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ४० ते ५० महिला व पुरुषही सहभागी झाल्या होत्या. जो पर्यंत पाण्याची समस्या सोडविण्यात येणार नाही, तो पर्यंत या ठिकाणाहून मोर्चा मागे घेणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला होता. यावर सरपंच देविदास पाटील यांनी या रहिवाशांशी चर्चा केली व आठ दिवसांत पाण्याची समस्या सोडवून ग्रामपंचायतीतर्फे वेळेवर पाणी पुरवठा करणार असल्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्यावर संतप्त महिलांनी आपला मोर्चा मागे घेतला. या मोर्चात मनीषा खैरनार, रंजनाबाई सोनवणे,सुरेखा पाटील, विनोद पाटील, गोपीचंद पाटील आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव