शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

चांगल्या साहित्यासाठी मुलांच्या भावविश्वाशी एकरूप व्हावे : माया धुप्पड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 16:22 IST

बालकवी पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने यापूर्वी सन्मानित५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुपपुस्तकाला यापूर्वी चार राज्यस्तरीय पुरस्कार

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१३ : प्रत्येक व्यक्तीमध्ये लहान मूल दडलले असते. ते जेव्हा प्रकट होते, त्या वेळी निर्माण झालेले बालसाहित्य हे खरोखर लहान मुलांना आवडणारे असे असते. लहान मुलांच्या भावविश्वाशी एकरूप झाल्या शिवाय चांगले चांगले बालसाहित्य तयार होऊ शकत नाही, असे प्रतिपादन येथील कवयित्री माया दिलीप धुप्पड यांंनी केले.माया धुप्पड यांंना सोमवारी महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार जाहीर झाला. या अनुषंगाने ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूपच आनंद झाल्याची भावना व्यक्त केली.मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाºया यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६ अंतर्गत धुप्पड यांच्या ‘सावल्यांचं गाव’ या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.धुप्पड यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले असून शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बालकाव्याबद्दल मिळालेल्या या पुरस्काराचा विशेष आनंद असून या पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दलही त्यांनी ऋण व्यक्त केले. याच पुस्तकाला चार राज्यस्तरीय पुरस्कारही याआधी मिळाले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगावliteratureसाहित्य