शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या कल्पनांना आकार दिल्यास रोजगाराच्या अनेक संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 22:30 IST

विचारमंथन सत्र : प्रा़ अनिल सहस्त्रबुध्दे यांचे प्रतिपादन

जळगाव- शासनाच्या स्किल इंडिया, तसेच विविध रोजगार विषयक योजनेची तरुणांनी माहिती घेत त्यातील अडथळे ओलांडून कटिबद्ध राहून मार्ग काढला पाहिजे़ तसेच स्वत:तील कल्पकता ओळखून तिचा व्यवहारात उपयोग केल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन एआयसीईटीचे चेअरमन प्रा़ अनिल सहस्त्रबुध्दे यांनी केले़ ़केसीईच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयएमआर महाविद्यालयता शनिवारी सकाळी १०़३० वाजता विचारमंथन सत्र पार पडले़ त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर केसीईचे प्रकाश पाटील, सुरेश चिरमाडे, व्ही.एल.माहेश्वरी, प्रा.एस.टी.इंगळे, डी.जी.हुंडीवाले, केसीई इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.के.पी.राणे, डॉ. शिल्पा बेंडाळे, जलश्रीच्या स्वाती संवत्सर आदींची उपस्थिती होती़शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदलप्रा़ अनिल सहस्त्रबुध्दे पुढे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात आज अनेक आमूलाग्र बदल आपणास पहावयास मिळत आहेत. ग्रामीण भागात शिक्षणाच्या नेमक्या संधी पोहोचत नसल्यामुळे येथे शिक्षणाच्या अनेक समस्या भेडसावत आहे़ उन्नत भारत अभियानाअंतर्गत आर्थिकदृष्टया सधन असणाऱ्यांनी किमान पाच खेडी दत्तक घेतली पाहिजे़ यामुळे प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले़ तसेच शिक्षण क्षेत्रातील मूलभूत समस्यावर मार्ग शोधून त्यातील नेमके पैलूंवर प्रकाश टाकला येईल असे मत डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन ममता दहाड व आभार स्वाती संवत्सर यांनी मानले.ग्रामीण व शहरातील विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधावाहल्लीची परिस्थिती लक्षात घेता एका बाजूला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हाताने काम करण्याची सवय आहे, तर दुसरीकडे शहरातला विद्यार्थी ज्याला बटाटे आणि टमाटे कोठून येतात हे माहीत नाही यासाठी या दोघांमध्ये समन्वय घालून थेरोटीकलच नाही तर प्रॅक्टिकल ज्ञान देणे ही आजच्या शिक्षण क्षेत्राची निकड आहे, असेही विचार प्रा़ अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले़ यावेळी विचारमंथन सत्रामध्ये राज्यभरातून प्राचार्य व संस्थाचालक उपस्थित होते़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव