शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 21:51 IST

रात्री-अपरात्री विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी शहरात अद्यापही रात्री-अपरात्री विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.गेल्या तीन महिन्यांपासून पावसाळ््यात लोडशेडींग नसले तरी, तांत्रिक कारणामुळे विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकदा घडले. सुरूवातीला वादळामुळे एक ते दीड महिना विज तारा तुटण्याचे प्रकार घडुन तासनतास विज पुरवठा खंडित होत होता. त्यानंतरही जोराने पाऊस आल्यावर शहरातल्या कुठल्या ना कुठल्या भागात विज पुरवठा खंडित होण्याच प्रकार सुरूच होता. आता पावसाने विश्रांती घेऊन आठवडा उलटला आहे. मात्र, अद्यापही शहरातील विजेची समस्या सुटलेली नाही. दररोज कुठल्या ना कुठल्या तास-दीड तास विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याच्या नागरिकांतर्फे तक्रारी करण्यात येत आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने, तापमानात वाढ झाली असून दिवसा मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनचं उन्हाळ््याप्रमाणे विविध वातानुकूलीत उपकरणे वापरायला सुरूवात केली आहे. असे असतांना आता पावसाळ््याप्रमाणे विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार शहरात घडत आहेत.या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी, तांत्रिक कारणामुळे ब्रेक डाऊन होऊन विज पुरवठा खंडित होत असल्याचे कारण सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव