शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 21:51 IST

रात्री-अपरात्री विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी शहरात अद्यापही रात्री-अपरात्री विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.गेल्या तीन महिन्यांपासून पावसाळ््यात लोडशेडींग नसले तरी, तांत्रिक कारणामुळे विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकदा घडले. सुरूवातीला वादळामुळे एक ते दीड महिना विज तारा तुटण्याचे प्रकार घडुन तासनतास विज पुरवठा खंडित होत होता. त्यानंतरही जोराने पाऊस आल्यावर शहरातल्या कुठल्या ना कुठल्या भागात विज पुरवठा खंडित होण्याच प्रकार सुरूच होता. आता पावसाने विश्रांती घेऊन आठवडा उलटला आहे. मात्र, अद्यापही शहरातील विजेची समस्या सुटलेली नाही. दररोज कुठल्या ना कुठल्या तास-दीड तास विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याच्या नागरिकांतर्फे तक्रारी करण्यात येत आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने, तापमानात वाढ झाली असून दिवसा मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनचं उन्हाळ््याप्रमाणे विविध वातानुकूलीत उपकरणे वापरायला सुरूवात केली आहे. असे असतांना आता पावसाळ््याप्रमाणे विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार शहरात घडत आहेत.या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी, तांत्रिक कारणामुळे ब्रेक डाऊन होऊन विज पुरवठा खंडित होत असल्याचे कारण सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव