शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

गिरणा धरणातून जामदा कालव्यासाठी आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 20:53 IST

गिरणा धरणातून जामदा उजवा व डाव्या कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. तसेच नदीजोड प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेची मागणीतहसीलदारांना दिले निवेदन

भडगाव, जि.जळगाव : गिरणा धरणातून जामदा उजवा व डाव्या कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. तसेच नदीजोड प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात पाणीटंचाई बिकट आहे. शासनाला नारपार योजनेचे कामे सुरू करण्याबाबत अनेकदा निवेदनेही दिलेली आहेत. तरी मागणी करुनही शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गिरणा धरणाचे पाणी सन १९७६ ते १९७७ याकाळात बारमाही चालणारे धरण एकही रोटेशन चालवू शकत नाही. शासनाने मागचे रेकॉर्ड पाहून काम केले पाहिजे. प्रश्न सोडविले पाहिजे. नारपार योजनेच्या कामांची वेळोवेळी मागणीही केलेली आहे. एकीकडे केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्र्यांना सिंचनासाठी निधी वाढवा असे म्हणाले होते. तरी अजूनही काही कामे सुरू झाली नाहीत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन २८ जानेवारी रोजी नदीजोड प्रकल्प हाती घेणार असल्याचे म्हणाले होते. परंतु अजूनही नारपारचे काम सुरू झाले नाही. शासनामार्फत घोषणा होऊनही दुर्लक्षच होत आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देताना शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अभिमन हटकर, तालुका उपाध्यक्ष विलास देशमुख, विजय पाटील, शहराध्यक्ष भगवान चौधरी, गोविंद नरवाडे, अरुण पाटील, जगन्नाथ मोरे, यादव मराठे, हरी राठोड आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल पाटील, घुसर्डी खुर्दचे पोपट पाटील, भीमराव पाटील, विजय पाटील लोणपिराचे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव