शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

गिरणा धरणातून जामदा कालव्यासाठी आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 20:53 IST

गिरणा धरणातून जामदा उजवा व डाव्या कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. तसेच नदीजोड प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेची मागणीतहसीलदारांना दिले निवेदन

भडगाव, जि.जळगाव : गिरणा धरणातून जामदा उजवा व डाव्या कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. तसेच नदीजोड प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात पाणीटंचाई बिकट आहे. शासनाला नारपार योजनेचे कामे सुरू करण्याबाबत अनेकदा निवेदनेही दिलेली आहेत. तरी मागणी करुनही शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गिरणा धरणाचे पाणी सन १९७६ ते १९७७ याकाळात बारमाही चालणारे धरण एकही रोटेशन चालवू शकत नाही. शासनाने मागचे रेकॉर्ड पाहून काम केले पाहिजे. प्रश्न सोडविले पाहिजे. नारपार योजनेच्या कामांची वेळोवेळी मागणीही केलेली आहे. एकीकडे केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्र्यांना सिंचनासाठी निधी वाढवा असे म्हणाले होते. तरी अजूनही काही कामे सुरू झाली नाहीत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन २८ जानेवारी रोजी नदीजोड प्रकल्प हाती घेणार असल्याचे म्हणाले होते. परंतु अजूनही नारपारचे काम सुरू झाले नाही. शासनामार्फत घोषणा होऊनही दुर्लक्षच होत आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देताना शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अभिमन हटकर, तालुका उपाध्यक्ष विलास देशमुख, विजय पाटील, शहराध्यक्ष भगवान चौधरी, गोविंद नरवाडे, अरुण पाटील, जगन्नाथ मोरे, यादव मराठे, हरी राठोड आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल पाटील, घुसर्डी खुर्दचे पोपट पाटील, भीमराव पाटील, विजय पाटील लोणपिराचे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव