शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

किसान एक्सप्रेस शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:16 IST

शेतकºयांच्या मालाला कमी वेळेत योग्य भाव मिळावा याकरिता रेल्वे प्रशासनाने ७ आॅगस्टपासून किसान एक्सप्रेस दर शुक्रवारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देप्रतिसाद वाढल्यास फेऱ्यांमध्ये होणार वाढअगदी एक किलोपासून तर अमर्याद मालाची होते बुकिंग

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शेतकºयांच्या मालाला कमी वेळेत योग्य भाव मिळावा तसेच कोरोना काळात माल सहजरीत्या बाजारपेठेत पोहोचावे याकरिता रेल्वे प्रशासनाने ७ आॅगस्टपासून किसान एक्सप्रेस दर शुक्रवारी सुरू केली आहे. शेतकºयांसाठी हे आशेचे किरण असून मोठ्या प्रमाणात शेतकºयांकडून प्रतिसाद मिळाल्यास किसान एक्सप्रेसच्या फेºयांमध्येसुद्धा वाढ होणार आहे.कोरोनाचा परिणाम सर्व व्यवसायावर झाला आहे. शेतकºयांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळावा, वेळेवर माल पोहोचावा याकरिता रेल्वे प्रशासनाने खास शेतकºयांसाठी किसान एक्सप्रेसची सुरुवात केली आहे. ७ आॅगस्टपासून दर शुक्रवारी किसान एक्सप्रेस गाडी क्रमांक ००१०७ डाऊन देवळाली-दानापूर येथून सुटते. अवघ्या तीन फेºयांमध्ये शेतकºयांकडून लाखो टन माल कमी भाड्यात पोहोच करत शेतकºयांसाठी मोठे वरदानच ठरत आहे.अगदी एक किलोपासून तर अमर्याद मालाची होते बुकिंगकोरोना काळामध्ये दिवसागणिक डिझेलचे भाव वाढल्यामुळे साहजिकच सर्व दळणवळणाचे भाव वाढले. शेतकºयांसाठी माल इतर राज्यांमध्ये पोहोचणे हे न परवडणारे होते त्यातल्या त्यात इतर राज्यांमध्ये माल पाठवायचा झाल्यास त्यासाठी कमीत कमी ४-५ टन माल असणे आवश्यक असते मात्र रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या किसान एक्सप्रेसमध्ये शेतकरी आपला माल अगदी एक किलोपासून तर अमर्याद बुक करू शकतो.एका टनाला भुसावळ ते देवळाली ३४५० प्रमाणे दर आकारले जातात तर प्रति किलोला साडेतीन रुपये दर आकारला जातो.३० तासात पोहोचतो मालभुसावळ विभागातून देवळाली, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बºहाणपूर, खंडवा या सात स्थानकावर गाडीला थांबे देण्यात आले आहेत. जळगाव येथे रात्री ९:५५ वाजता गाडी येते तर भुसावळ स्थानकावर गाडीची वेळ रात्री १०:४५ ची वेळ आहे. गाडी स्थानकावर साधारण २० मिनिटे थांबते. माल बुक केल्यानंतर अवघ्या ३० तासांमध्ये माल हा दानापूर येथे हमखास पोहोचतो. अचूक वेळ ही या गाडीची विशेषत: आहे.वेळ, पैसा, प्रदूषणाची होते बचतट्रान्सपोर्टेशनने माल बुक केल्यानंतर माल पोहोचायला साधारण चार ते पाच दिवस लागतात. एका ट्रकमध्ये माल लोड करण्याची ठरावीक क्षमता असते. मात्र किसान एक्सप्रेस मध्ये अमर्याद माल आपण बुक करू शकतात, याशिवाय ट्रान्सपोर्टद्वारा माल बुक केल्याने जास्त पैसे मोजावे लागतात. शिवाय ५० ट्रकचे काम एकाच गाडीद्वारे होते. यामुळे प्रदूषणसुद्धा होत नाही.शेतकºयांच्या मागणीनुसार किसान एक्सप्रेस मुजफ्फरपूरपर्यंतदेवळाली ते दानापूर जाणारी किसान एक्सप्रेस शेतकºयांच्या मागणीनुसार दानापूरच्या पुढे ७० किलोमीटर मुजफ्फरपूरपर्यंत वाढविण्यात आली आहे.गाडीचे वाढवले डबेपहिल्या फेरीमध्ये फक्त गाडीला १० डबे जोडण्यात आले होते. यानंतर सोलापूर, पुण्याच्या शेतकºयांच्या मागणीनुसार सोलापूर येथून पाच तर पुणे येथून दोन डबे गाडीला जोडण्यात आल्याने १७ डब्यांची किसान एक्सप्रेस मुजफ्फरपूरपर्र्यंत धावत आहे.दरम्यान, पहिल्या फेरीमध्ये ९१ टन, दुसºया फेरीत १०० टन व तिसºया फेरीत सुमारे १५६ टनापेक्षा जास्त माल किसान एक्सप्रेसद्वारा शेतकºयांनी बुक करून दर फेरी गणिक किसान एक्सप्रेसला शेतकºयांकडून प्रतिसाद मिळत आहे.शेतकºयांनी किसान एक्सप्रेसचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कमी वेळेमध्ये, कमी दरात माल बुकिंग होते. आपल्या मालाला नियोजित वेळेस बाजारपेठेत उपलब्ध करू शकतो. शेतकºयाकडून प्रतिसाद मिळाल्यास गाडीच्या फेºयांमध्ये वाढ करण्यात येईल.- युवराज पाटील, सीनियर डीसीएम, मध्य रेल्वे, भुसावळ विभाग.