शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे पीकवर्धक समजून फवारले तणनाशक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 18:00 IST

शेतकरी मधुकर रामचंद्र वाणी यांच्या तीन बिघे कपाशीवर तणनाशक फवारणी केल्याने पिकाने मान टाकली आहे.

ठळक मुद्दे हंगामाचे नुकसानशेतकऱ्याची तीन बिघे कपाशी वाया

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथील शेतकरी मधुकर रामचंद्र वाणी यांच्या तीन बिघे कपाशीवर तणनाशक फवारणी केल्याने पिकाने मान टाकली आहे.पिकाच्या वाढीसाठी म्हणून संवर्धक समजून गेल्या वर्षाच्या गव्हात वापरले जाणारे २-४डी हे तणनाशक चुकीने त्यांनी कीटकनाशकात मिसळून फवारणी केली. याचा तत्काळ विपरित परिणाम दिसू लागला. दिड-दोन महिन्याची जोमदार कपाशी वाया गेल्याची लक्षणे दिसू लागताच शेतकरी हादरला. वाणी अल्प-भूधारक आहेत. त्यांच्याकडे एवढीच शेती असून, उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. अशा बाधीत कपाशीवर उपाय करुनही फारसे उत्तम येत नाही, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.कुटुंबाच्या डोळ्यात अश्रूतीन बिघे कपाशी वाया गेल्याने, शेतकºयाचे अंदाजे दीड-दोन लाख उत्पन्न शिवाय आजवर कपाशीवर २५ हजारांचा खर्च झाला आहे. तोदेखील बुडाला. यामुळे कुुटुुंंबातील सर्वच जणांच्या डोळ्यात अश्रू होते. मजुरी न लागू देता घरच्या घरी शेतातील कामे केली. मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. कुटुुंंबाची परिस्थिती बेताचीच असल्याने ग्रामस्थांमधूनदेखील असे व्हायला नको होते ही भावना उमटत आहे.शेतकºयांनो तणनाशक जपून वापरायेथीलच दुसरे शेतकरी प्रकाश मुकुंदा हिरे यांनी कपाशीच्या शेतातील तण नष्ट करण्यासाठी तणनाशक मारले. त्याचीदेखील एकरावरील कपाशीला बाधा झाली आहे. सध्या सततच्या पावसामुळे वाफसा होत नाही. यामुळे निंदणी थांबून शेतात तण माजले आहे. यामुळेच शेतकरी तणनाशक फवारत आहेत. तरीदेखील माहिती करुन व काळजी घेत, शिफारस केलेल्या तणनाशकाची फवारणीच करावी, असा यावर कृषितज्ज्ञांचा सल्ला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव