शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे पीकवर्धक समजून फवारले तणनाशक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 18:00 IST

शेतकरी मधुकर रामचंद्र वाणी यांच्या तीन बिघे कपाशीवर तणनाशक फवारणी केल्याने पिकाने मान टाकली आहे.

ठळक मुद्दे हंगामाचे नुकसानशेतकऱ्याची तीन बिघे कपाशी वाया

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथील शेतकरी मधुकर रामचंद्र वाणी यांच्या तीन बिघे कपाशीवर तणनाशक फवारणी केल्याने पिकाने मान टाकली आहे.पिकाच्या वाढीसाठी म्हणून संवर्धक समजून गेल्या वर्षाच्या गव्हात वापरले जाणारे २-४डी हे तणनाशक चुकीने त्यांनी कीटकनाशकात मिसळून फवारणी केली. याचा तत्काळ विपरित परिणाम दिसू लागला. दिड-दोन महिन्याची जोमदार कपाशी वाया गेल्याची लक्षणे दिसू लागताच शेतकरी हादरला. वाणी अल्प-भूधारक आहेत. त्यांच्याकडे एवढीच शेती असून, उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. अशा बाधीत कपाशीवर उपाय करुनही फारसे उत्तम येत नाही, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.कुटुंबाच्या डोळ्यात अश्रूतीन बिघे कपाशी वाया गेल्याने, शेतकºयाचे अंदाजे दीड-दोन लाख उत्पन्न शिवाय आजवर कपाशीवर २५ हजारांचा खर्च झाला आहे. तोदेखील बुडाला. यामुळे कुुटुुंंबातील सर्वच जणांच्या डोळ्यात अश्रू होते. मजुरी न लागू देता घरच्या घरी शेतातील कामे केली. मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. कुटुुंंबाची परिस्थिती बेताचीच असल्याने ग्रामस्थांमधूनदेखील असे व्हायला नको होते ही भावना उमटत आहे.शेतकºयांनो तणनाशक जपून वापरायेथीलच दुसरे शेतकरी प्रकाश मुकुंदा हिरे यांनी कपाशीच्या शेतातील तण नष्ट करण्यासाठी तणनाशक मारले. त्याचीदेखील एकरावरील कपाशीला बाधा झाली आहे. सध्या सततच्या पावसामुळे वाफसा होत नाही. यामुळे निंदणी थांबून शेतात तण माजले आहे. यामुळेच शेतकरी तणनाशक फवारत आहेत. तरीदेखील माहिती करुन व काळजी घेत, शिफारस केलेल्या तणनाशकाची फवारणीच करावी, असा यावर कृषितज्ज्ञांचा सल्ला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव