शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने काशी एक्सप्रेसचा अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 18:23 IST

गोरखपूरवरून मुंबईकडे जाणाºया डब्याला जोडणी करणारा बफर प्लंगरला तडा गेल्यामुळे व ते कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे काशी एक्सप्रेसचा अपघात टळला.

भुसावळ, जि.जळगाव : गोरखपूरवरून मुंबईकडे जाणाºया डब्याला जोडणी करणारा बफर प्लंगरला तडा गेल्यामुळे व ते कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे काशी एक्सप्रेसचा अपघात टळला. बुधवारी सकाळी हा प्र्रकार घडला.गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर एलटीटी ही गाडी भुसावळ स्थानकावर फलाट क्रमांक चारवर येत होती. तेव्हा सीएनडब्ल्यू यांत्रिक विभागाच्या कर्तव्यावर असणारे रोलिंग इन कर्मचारी जितेंद्र मसाने, रवींद्र कोळी, नरेश दमाळे हे गाडीचे निरीक्षण करीत होते. यादरम्यान इंजिनपासून आठवा कोच क्रमांक एस/८ मुंबईकडील दिशेने जाणाºया बफरला तडा गेल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती लागलीच वरिष्ठ अधिकारी स्टेशन निर्देशक जी.आर. अय्यर, सहाय्यक मंडळ यांत्रिक अभियंता जावेद असलम, यांत्रिक विभागाचे अधिकारी वर्ग यांना कळविण्यात आली. ज्या बफरला तडा गेला होता ते बदलून त्याऐवजी दुसरे बफर जोडून निर्धारित वेळेपेक्षा एक तास २० मिनिटाने उशिराने गाडी मुंबईकडे प्रस्थान करण्यात आली.याकामी प्रकाश चौधरी, साजिद खान यांनी बफर बदलण्यास मदत कार्य केले.दरम्यान, गाडी स्थानकावर येण्यापूर्वी कर्तव्यावर असणारे रोलिंग इनचे कर्मचारी यांच्या हा विषय वेळीच लक्षात आला नसता व अशा स्थितीमध्ये गाडीने पुढे मार्गाक्रमण केले असते तर गाडी रुळावरून उतरण्याची मोठी शक्यता होती. यामुळे मोठा अपघात घडला असता. हा प्रकार वेळीच कर्मचाºयांच्या निदर्शनास आल्यामुळे काशी एक्सप्रेसचा अपघात टळला.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ