शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

भरदुपारी हरविली जळगावकरांची ‘सावली’

By admin | Published: May 26, 2017 6:05 PM

वर्षातून दोन वेळा घडणारी भौगोलिक घटना : उन्हाची पर्वा न करता खगोलप्रेमींनी अनुभवला दिवस

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.26 -‘सावली कधीही आपली साथ सोडत नसते’ अशी म्हण आपल्याकडे कायम आहे. मात्र उन्हाच्या असह्य झळांनी त्रस्त असलेल्या जळगावकरांना शुक्रवारी दुपारी 12.25 वाजता ‘शून्य सावली’ चा अनुभव घेतला. शुक्रवारी आपली स्वत:ची सावली आपल्या पासून अदृश्य झाल्याचा अनुभव जळगावकरांनी घेतला. वर्षातून दोन वेळा घडणा:या या खगोलीय घटनेनिमित्त शुक्रवारी दुपारी 12 वाजून 25 मिनीटांनी सूर्य डोक्यावर आल्याने स्वत:ची सावली हरविल्याचा अनुभव जळगावकरांनी दुपारी 5 ते 6 सेकंदासाठी झाला. 
शुक्रवारी दुपारीच्या सावलीच्या घडय़ाळानुसार दुपारी 12 वाजता आणि मनगटावरील घडय़ानुसार 12.25 वाजता जळगावचा शुन्य सावली दिवस अनुभवास आला.  26 मे रोजी ख:या अर्थाने सूर्य आपल्या डोक्यावर येतो. या दिवश्ी सूर्यकिरण लंबरूप  पडत असल्याने कोणत्याही वस्तूची इकडे-तिकडे न पडता पायापाशी पडते आणि शून्य  सावली ही अनुभवयास मिळते. 
अनेकांनी केले होते नियोजन
शून्य सावलीच्या घटना या वर्षातून दोन वेळा होत असतात. मात्र 18 जूलै रोजी होणा:या या घटनेच्या दिवशी पावसाळा असल्याने ब:याच वेळा आभाळ असते यामुळे या घटनेचा अनुभव घेता येत नसतो. मात्र शुक्रवारी या खगोलीय घटनेच्या अनुभव घेण्यासाठी खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता दिसून आली. उन्हाचा तडाखा जाणवत असताना शहरातील अनेक खगोलप्रेमींनी दुपारी आपल्या छतावर जावून या ‘शून्य सावली’चा अनुभव घेतला. शहरातील खगोल अभ्यासक अमोघ जोशी, सतीश पाटील यांनी  खास खगोलप्रेमींसाठी या दिवसासाठी खास व्यवस्था केली होती. 
सावली गायब होण्याचे कारण
पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. आणि सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदय व सूर्यास्ताची क्षितिजावरची जागा बदलत असते. सुमारे 23 डिसेंबर ते 21 जून सूर्याचे उत्तरायण असते तर त्यानंतर दक्षिणायन. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते आणि काही वेळासाठी ती नाहीशी होते, जळगावचा रेखांश हा 21 अक्षावर आहे. याच अक्षावर शुक्रवारी सूर्योदय झाल्याने जळगावात शून्य दिवस निर्माण झाला. हा दिवस 26 मे व 18 जुलै रोजी अनुभवता येत असतो.