शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जळगावात हद्दीच्या वादात रहिवाशांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 11:59 IST

डेंग्यूच्या भीतीने शहरवासीय धास्तावलेलेच

ठळक मुद्देवाघनगरवासीयांची व्यथा युवकाचा मृत्यू

जळगाव : पावसाळा संपला तरी डेंग्यूची दहशत शहरात कायम असून अनेक भागात डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे शहरवासीय भयभीत झाले असताना मनपा व ग्रामपंचायच्या हद्दीच्या वादात शहरातील वाघनगरवासीयांचा जीव धोक्यात असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील रहिवाशांनी व्यक्त केल्या.पावसाळ््यामध्ये शहरात डेंग्यूच्या साथीने हातपाय पसरविल्यानंतर यंदाही डेंग्यूने शहरात कहर केला होता. त्यात शिवाजीनगरातील एका मुलीचा मृत्यू झाला. तसेच गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनाही डेंग्यूची लागण झाली होती. तसे पाहता पावसाळा संपल्याने डेंग्यूही नियंत्रणात येणार असे वाटत असताना अद्यापही वाघनगर, सुप्रीम कॉलनी, रामेश्वर कॉलनी, गायत्री नगर, महाबळ परिसर या भागातही डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण असल्याच्या तक्रारी आहेत.युवकाचा मृत्यूवाघनगरातील उल्हास किरण वासेपाय (१६) या युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.एकमेकांकडे बोटवाघनगर परिसर सावखेडा ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने मनपाकडून तेथे उपाययोजना केल्या जात नाही व जि.प.कडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे हद्दीच्या वादात रहिवाशांचा जीव धोक्यात असल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.या संदर्भात मनपा आरोग्य विभागाचे एस.व्ही. पांडे यांनी सांगितले की, वाघनगर परिसर ग्रामपंचायत हद्दीत येतो. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर तसेच जिल्हा हिवताप अधिकारी सविता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव