शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

जळगाव येथे आरोपीच्या अटकेसाठी रात्री ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 13:16 IST

पोलीस ठाण्यात दीड तास गोंधळ

ठळक मुद्देमृतदेह ताब्यात घेण्यास नकारमहिलांनी पोलीस यंत्रणेविषयी व्यक्त केला रोष

जळगाव - अक्षरा उर्फ छकुली नरेश करोसिया या बालिकेच्या मारेकऱ्याला अटक करावी या मागणीसाठी समता नगरमधील रहिवाशांनी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून ठाण्याच्या आवारातच ठिय्या मांडला. १५ तासाचा कालावधी लोटला गेला तरी आरोपी सापडत नसल्याने महिलांनी पोलीस यंत्रणेविषयी रोष व्यक्त केला.सामाजिक संघटना व विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समता नगरमधील रहिवाशांना घेऊन रामानंद नगर पोलीस स्टेशनवर मोर्चा आणला. रात्री ९ ते १०.३० असा दीड तास महिलांनी ठिय्या मांडला. रिपाईचे अनिल अडकमोल यांनी समता नगरात कायमस्वरुपी पोलीस चौकी व आरोपीच्या अटकेची मागणी केली. आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यसंस्कारही करणार नाही अशी भूमिका रहिवाशांनी घेतली. चारशेच्यावर जमाव यावेळी जमला होता. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी आरोपीला अटक केली जाईल, शिवाय मुलीच्या वडीलांची कारागृहातून सुटका व्हावी यासाठी अमरावती प्रशासनाशीसंपर्क करुन अहवाल दिला आहे असे सांगून त्याचा कागदच त्यांनी दाखविला. महापौर ललित कोल्हे यांनी यावेळी मध्यस्थी केली. मार्चेकरांमध्ये मुलीची आई, मावशी, भाऊ व अन्य नातेवाईक होते.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव