शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दररोज ५०० टन प्लॅस्टीक कचऱ्यावर जळगावात प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:27 IST

पर्यावरण संतुलनास हातभार : प्लॅस्टिक बंदीनंतर रिसायकलिंग उद्योगास चांगले दिवस

विजयकुमार सैतवालजळगाव : पर्यावरणास घातक ठरणाºया प्लॅस्टीक कचºयामुळे सर्वत्र प्रदूषण वाढत असल्याची ओरड होत असताना जळगावात मात्र देशभरातून दररोज येणाºया जवळपास ५०० टन प्लॅस्टीक कच-यावर प्रक्रिया होऊन जळगावातील उद्योजक पर्यावरण संतुलनास मोठा हातभार लावत असल्याचे सुखद चित्र आहे. विशेष म्हणजे राज्यात प्लॅस्टिकबंदीनंतर जळगावातील प्लॅस्टिक रिसायकलिंग उद्योगास चांगले दिवस आहे आहेत.प्लॅस्टीकच्या वाढत्या वापरामुळे जगभरात प्लॅस्टीक प्रदूषणाबाबत मोठी चर्चा होण्यासह भारतातही ही समस्या गंभीर होत असल्याने उपाययोजना करण्याचे प्रयत्न होतात. इतकेच नव्हे यावर उपाययोजना म्हणून गेल्या वर्षी राज्यसरकारने प्लॅस्टीकबंदी केली. सर्वत्र प्लॅस्टिकमुळे प्रदूषण वाढत असल्याची ओरड होत असले तरी जळगावनगरीने त्यावर मात करीत केवळ प्रयत्न न करता प्रत्यक्ष कृती करून पर्यावरणपूरक उद्योगाच्या माध्यमातून पर्यावरण संतूलन राखले जात आहे.५०० टन प्लॅस्टीक कचºयावर प्रक्रियाजळगाव येथे प्लॅस्टीक उद्योग मोठ्या प्रमाणात असून यासाठी जास्तीत जास्त प्लॅस्टीक कचºयाचाच वापर केला जातो. यासाठी देशभरातून दररोज ५०० टन प्लॅस्टीक जळगावात येते. त्यावर प्रक्रिया करून त्यापासून चटई, पीव्हीसी पाईप, ठिबक पाईप, जार, खुर्च्या, बाटल्यांचे ट्रे तयार केले जातात. यामुळे दररोज देशातील ५०० टन प्लॅस्टीक कचºयाची जळगावात विल्हेवाट लावली जाते.१०० प्रकारचे प्लॅस्टीकप्लॅस्टीक कचरा आल्यानंतर ते स्वच्छ करून (वाशिंग) प्रक्रिया केली जाते व त्यापासून प्लॅस्टीक दाणे करून चटई व इतर वस्तू तयार केल्या जातात. येणा-या प्लॅस्टीकमध्ये १०० प्रकारचे प्लॅस्टीक असते. त्यातून वेगवेगळे करून चटईसाठी वेगळे प्लॅस्टीक तर पाईपसाठी व इतर वस्तूंसाठी वेगळे प्लॅस्टीक वापरले जाते. येथे तयार होणारी चटई जगभरात पोहचली आहे.जळगावात प्लॅस्टीक कच-यावर प्रक्रिया करून पर्यावरणाचे संतूलन राखण्याचा प्रयत्न आहे. येथे देशभरातून येणाºया कचºयावर प्रक्रिया केली जाते. विशेष म्हणजे प्लॅस्टिक बंदीनंतर प्लॅस्टिक कचरा येण्याचे प्रमाण वाढले आहे.-विनोद बियाणी, अध्यक्ष, प्लॅस्टीक रिप्रोसेसिंग इंडस्ट्रीज असोसिएशन, जळगाव

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीJalgaonजळगाव