शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

जळगावचे प्रवासी अहमदाबाद नेऊन सोडले औरंगाबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:46 IST

जळगाव : दाट धुके आणि त्यातच नाईट लॅन्डींगची सोय नसल्यामुळे मुंबईहून आलेले विमान जळगावात न थांबता थेट अहमदाबादला न्यावे ...

जळगाव : दाट धुके आणि त्यातच नाईट लॅन्डींगची सोय नसल्यामुळे मुंबईहून आलेले विमान जळगावात न थांबता थेट अहमदाबादला न्यावे लागले़ त्यामुळे पुन्हा एकदा जळगावच्या प्रवाशांना विमानसेवेचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला़ ही घटना जळगावात गुरुवारी घडली. योग्य वातावरणाच्या प्रतीक्षेत विमान काही वेळ आकाशातचं घिरट्या मारत होते, अशीही माहिती मिळाली आहे़जळगावातील ३९ प्रवाशांनी मुंबई ते जळगाव असे ट्रू-जेटचे तिकिट काढले होते. गुरूवारी ४़३० वाजेच्या सुमारास विमानाने जळगावसाठी प्रस्थान केले. साडेपाच ते पाऊणेसहा वाजेच्या सुमारास जळगाव विमानतळाजवळ पोहोचले़परंतु दाट धुके असल्यामुळे विमान काही वेळ आकाशातचं घिरट्या मारत होते़ तर दुसरीकडे नाईट लॅन्डींगची सुविधा नसल्यामुळे शेवटी विमान अहमदाबादला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान रात्री अहमदाबाद येथे पोहोचले़यापूर्वीही अर्धातास घातल्या होत्या घिरट्यासप्टेंबर महिन्यात देखील लॅन्डींगसाठी योग्य वातावरण नसल्यामुळे ट्रू- जेट कंपनीचे विमानाने तब्बल अर्धातास आकाशात घिरट्या घातल्यानंतर जळगावच्या प्रवाशांना थेट अहमदाबाद येथे नेले होते़ त्यावेळी देखील प्रवाश्यांची प्रचंड गैरसोय झाली होती़ आता परत तीच वेळ आली.प्रवाश्यांची नाराजीजळगावात विमान न उतरता थेट अहमदाबादला नेल्यामुळे प्रवाश्यांनी ट्रू-जेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली़ रात्री अहमदाबाद येथे विमान पोहोचल्यानंतर ट्रू-जेट कंपनीकडून जळगावच्या काही प्रवाश्यांना रात्रीच औरंगाबाद येथे विमानाने पाठविण्यात आले़ तर काही प्रवाशांना अहमदाबाद येथे राहण्याची सुविधा करून देण्यात आली असून त्या प्रवाशांना अहमदाबाद-जळगाव विमानाने परत जळगाव येथे पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाJalgaonजळगाव