शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

जळगाव महापालिका निवडणूक : १८८ उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 11:32 IST

उरले ४२७ अर्ज

ठळक मुद्देअपक्षांची मनधरणी सुरु१७ नंतरच चित्र स्पष्ट

जळगाव : महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी दाखल झालेल्या ६१५ उमेदवारी अर्जांची छाननी तब्बल दोन दिवसानंतर शुक्रवारी पूर्ण झाली. यामध्ये १८८ उमेदवारी अर्ज बाद ठरले असून, छाननीअंती ४२७ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. १७ रोजी माघारीची शेवटची मुदत असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.गेल्या दोन दिवसांपासून छाननीचे काम सुरु होते. शुक्रवारी ते संपले व वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.वैध ठरलेल्या अर्जांमध्ये तब्बल २०० अपक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. भाजपा व शिवसेनेकडून अनेकजण इच्छुक होते. मात्र, अनेकांचे तिकीट कापले गेल्यामुळे अनेक नाराज उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अपक्षांची संख्या असल्याने अनेक दिग्गज उमेदवारांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे. माघारीसाठी १७ जुलै पर्यंतची मुदत असल्याने अनेकांकडून अपक्षांचे मत वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.एमआयएम देखील रिंगणातआॅल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाकडून देखील सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.१७ नंतरच चित्र स्पष्टछाननी संपल्यामुळे आता माघारीसाठी तीन दिवस शिल्लक आहेत. पक्षांकडून काही अधिकृत उमेदवारांची माघार घेवून काही अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याबाबतच्या हालचाली राजकीय पक्षांकडून सुरु झाल्या आहेत. त्यामुळे किती उमेदवार माघार घेतात व किती उमेदवार अंतीम आखाड्यात राहतात हे १७ जुलैनंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव