शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जळगावात लोकसंघर्ष मोर्चाचा ‘लढेगे...जितेंगे’ चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 17:14 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या : हक्कासाठी निघालेल्या एल्गार मोर्चाने वेधले लक्ष

ठळक मुद्देआदिवासींना वन हक्क कायद्याचा लाभ मिळावावैयक्तीक वन हक्काबाबत अशंत: मंजूर दावेदारांचे पुर्नपडताळणी प्रक्रिया करण्यात यावी. यासाठी प्रक्रिया कशी व कोणत्या तारखेपासून असावी याबाबत लेखी द्यावे.न्यायप्रविष्ट सामूहिक दावे अंशत: मंजूर केले आहेत. अशा प्रकरणांमध्ये सुनावणी घेण्यात यावी.

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.८- लोक संघर्ष मोर्चातर्फे गुरुवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. अत्यंत शिस्तबद्धरित्या काढण्यात आलेल्या या मोर्चात दोन हजारावर आदिवासी, दलित व मुस्लीम बांधव सहभागी झाले. लोकसंघर्ष मोर्चात ‘लढेगे...जितेंगे’चा नारा देण्यात आला.या मोर्चाला दुपारी १ वाजता डॉ.शामा प्रसाद मुखर्जी उद्यानापासून प्रारंभ झाला. मोर्चाचे नेतृत्त्व प्रतिभा शिंदे, प्रकाश बारेला, सचिन धांडे, धर्मा बारेला, फिरोज तडवी, झिलाबाई वसावे, लता झाल्टे, भरत बारेला, मुकुंद सपकाळे यांनी केले. मोर्चा नेहरू पुतळा, कोर्ट चौक, स्टेट बँक चौक, नवीन बसस्थानक मार्गे स्वातंत्र्य चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आला.निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिका-यांनी रस्त्यावर यावे...मोर्चेकºयांनी निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी यावे अशी मागणी केली. जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्विकारण्यासाठी येत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका मोर्चेकºयांनी घेतली. पोलिसांनी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ न्यावे असे आवाहन केले. मात्र मोर्चेकरी आपल्या मागण्यांवर ठाम होते.मोर्चात बुधा बारेला, कुर्बान तडवी, मुस्तफा तडवी,केशव वाघ, अतुल गायकवाड, चंद्रकांत चौधरी,रमेश बारेला, पंडू बारेला, ताराचंद पावरा, संजय बारेला, प्रेमसिंग बारेला यांच्यासह आदिवासी सहभागी झाले.

टॅग्स :Jalgaonजळगावcollectorतहसीलदार