शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जळगावात लोकसंघर्ष मोर्चाचा ‘लढेगे...जितेंगे’ चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 17:14 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या : हक्कासाठी निघालेल्या एल्गार मोर्चाने वेधले लक्ष

ठळक मुद्देआदिवासींना वन हक्क कायद्याचा लाभ मिळावावैयक्तीक वन हक्काबाबत अशंत: मंजूर दावेदारांचे पुर्नपडताळणी प्रक्रिया करण्यात यावी. यासाठी प्रक्रिया कशी व कोणत्या तारखेपासून असावी याबाबत लेखी द्यावे.न्यायप्रविष्ट सामूहिक दावे अंशत: मंजूर केले आहेत. अशा प्रकरणांमध्ये सुनावणी घेण्यात यावी.

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.८- लोक संघर्ष मोर्चातर्फे गुरुवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. अत्यंत शिस्तबद्धरित्या काढण्यात आलेल्या या मोर्चात दोन हजारावर आदिवासी, दलित व मुस्लीम बांधव सहभागी झाले. लोकसंघर्ष मोर्चात ‘लढेगे...जितेंगे’चा नारा देण्यात आला.या मोर्चाला दुपारी १ वाजता डॉ.शामा प्रसाद मुखर्जी उद्यानापासून प्रारंभ झाला. मोर्चाचे नेतृत्त्व प्रतिभा शिंदे, प्रकाश बारेला, सचिन धांडे, धर्मा बारेला, फिरोज तडवी, झिलाबाई वसावे, लता झाल्टे, भरत बारेला, मुकुंद सपकाळे यांनी केले. मोर्चा नेहरू पुतळा, कोर्ट चौक, स्टेट बँक चौक, नवीन बसस्थानक मार्गे स्वातंत्र्य चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आला.निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिका-यांनी रस्त्यावर यावे...मोर्चेकºयांनी निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी यावे अशी मागणी केली. जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्विकारण्यासाठी येत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका मोर्चेकºयांनी घेतली. पोलिसांनी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ न्यावे असे आवाहन केले. मात्र मोर्चेकरी आपल्या मागण्यांवर ठाम होते.मोर्चात बुधा बारेला, कुर्बान तडवी, मुस्तफा तडवी,केशव वाघ, अतुल गायकवाड, चंद्रकांत चौधरी,रमेश बारेला, पंडू बारेला, ताराचंद पावरा, संजय बारेला, प्रेमसिंग बारेला यांच्यासह आदिवासी सहभागी झाले.

टॅग्स :Jalgaonजळगावcollectorतहसीलदार