शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

जळगाव यंदा राजस्थानपेक्षाही उष्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 20:27 IST

जळगावच्या वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढल्याने तापमानात वाढ होत आहे.

जळगाव : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील तापमानाने अनेक उच्चांक गाठले. वाळवंटी भाग असलेल्या राजस्थानपेक्षाही यंदा जळगावातील उन्हाळा अधिक तीव्र होता.यावर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांत जळगावचे दिवसाचे सरासरी तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअस होते. याच काळात राजस्थानचे तापमान हे ४१ ते ४३ अंश सेल्सिअस राहिले. त्यामुळे जळगाव यंदा राजस्थानपेक्षा एक ते दोन अंशांनी अधिक उष्ण राहिले.ममुराबाद वेधशाळेतील हवामानतज्ज्ञ सुदाम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावच्या वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढल्याने तापमानात वाढ होत आहे. तसेच गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेसे पाणी मुरले नव्हते. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने बाष्पीभवनही कमी प्रमाणात होत असल्याने वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी आहे.जळगावमहिना - तापमानाची सरासरीमार्च - ३८ ते ४० अंशएप्रिल - ४१ ते ४१ अंशमे - ४४ ते ४५ अंशराजस्थानमार्च - ३६ - ३८ अंशएप्रिल - ४० अंशमे - ४४ ते ४६ अंश

 

टॅग्स :TemperatureतापमानJalgaonजळगाव