शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगावात भांडण सोडविणाऱ्यास सळईने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:38 IST

भिशीच्या पैशावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नीलेश नारायण बाविस्कर (वय-२९ रा़वाल्मीकनगर) या तरूणाला तीन जणांनी लोखंडी सुळईने मारहाण केली़ ही घटना रविवारी सकाळी ११़३० वाजता आसोदा रस्त्याजवळ घडली़

ठळक मुद्देभिशीच्या पैशावरून सुरू होते भांडणजखमीवर जिल्हा रुग्णालयातशनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२८ : भिशीच्या पैशावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नीलेश नारायण बाविस्कर (वय-२९ रा़वाल्मीकनगर) या तरूणाला तीन जणांनी लोखंडी सुळईने मारहाण केली़ ही घटना रविवारी सकाळी ११़३० वाजता आसोदा रस्त्याजवळ घडली़ जखमी तरूणावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असून याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़रस्त्यावरून जात असलेला नीलेश बाविस्कर याला हे भांडण दिसताच त्याने त्याठिकाणी धरण्याचा प्रयत्न केला घेतली़ अन् भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्याला दोन ते तीन तरूणांनी मारहाण केली़ एकाने लोखंडी सळईने डोक्यावर मारहाण केली. त्यात तो रक्तबंबाळ झाला़ यासोबतच एक सागर (पूर्ण नाव माहित नाही) हा तरूण देखील हाणामारीत जखमी झाल्याचे समजते़ जखमी अवस्थेत शनिपेठ पोलीस स्टेशन गाठत नीलेश याने तक्रार दाखल केली़ जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले.या घटनेबाबत जखमीच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, नातेवाईक गंगाधर बाविस्कर यांना मुदतीनंतर पंधरा दिवस उलटून सुध्दा भिशीचे पैसे दिले जात नव्हते़ अखेर बाविस्कर हे भिशीचे पैसे मागण्यासाठी गेले असता त्यांना पैसे न देता धक्काबुक्की करण्यात आली़ वाद विकोपाला जाऊन हाणामारी झाली़

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा