शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वादानंतरच्या ‘सेटींग’ ला जळगाव डिवायएसपींनी लावला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 12:01 IST

गेल्या काही दिवसापासून शहरात दोन गटात वाद होऊन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वादातून सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान, समाजाला वेठीस धरणे, पोलीस यंत्रणांची दमछाकही होते. इतके सारे झाल्यानंतर दोन्ही गटात तथाकथिक पुढा-याची एन्ट्री होऊन प्रकरणे आपसात मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सरकारच्यावतीने पोलिसांनाच फिर्याद द्यायची पध्दत सुरु केली.

ठळक मुद्देपोलीसच होताहेत फिर्यादी दोन प्रकरणात दाखल झाले गुन्हे गुंडगिरीला आळा घालण्यासाठी निर्णय

सुनील पाटीलआॅनलाईन लोकमतजळगाव : गेल्या काही दिवसापासून शहरात दोन गटात वाद होऊन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. अनेक प्रकरणात प्राणघातक हल्ला झालेला आहे. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वादातून सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान, समाजाला वेठीस धरणे, पोलीस यंत्रणांची दमछाकही होते. इतके सारे झाल्यानंतर दोन्ही गटात तथाकथिक पुढाºयाची एन्ट्री होऊन प्रकरणे आपसात मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सरकारच्यावतीने पोलिसांनाच फिर्याद द्यायची पध्दत सुरु केली. दोन गटात तेढ असो की गुन्हेगारी कारवाया असो गुन्हा करुन नंतर माफी मागायची, त्यासाठी यंत्रणा व समाजाला वेठीस धरायचे ही पध्दतच समाजासाठी घातक आहे. पोलीस सरकारी फिर्यादी होऊ लागल्याने गुन्हा करणाºयांची हिंमतच होऊ नये, अशा प्रकारांना ब्रेक लागावा या हेतूने सांगळे यांनी घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. न्यायालयीन तारखांना कर्मचाºयांना हजेरी लावावी लागणार असली तरी गुन्हेगारीच्या घटनांना नक्कीच यामुळे आळा बसेल. नुकतेच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन गटात हाणामारी झाली होती. या घटनेत शस्त्रही बाहेर निघाले होते. काही जण जखमी झाले होते. या प्रकरणात  पुढाºयांनी पुढाकार घेऊन जखमी तरुण व कुटुंबाची समजूत घालून पोलिसात तक्रार न देण्याबाबत राजी केले होते. दोन दिवस या प्रकरणात कोणीच फिर्याद दिली नाही. इतकी मोठी घटना व रात्रभर तणावाची स्थिती असताना फिर्याद द्यायला कोणीच पुढे न आल्याने सांगळे यांनी एका सहायक फौजदारलाच फिर्याद द्यायला लावले. बहुतांश प्रकरणात वरवर वाद आपसात मिटविले असले तरी त्यात फिर्याद न देण्यासाठी धमक्या देण्यात आल्याचे प्रकार उघडकीस झाले आहेत. पोलीस फिर्यादी होत असल्याने गुंडगिरीला नक्कीच आळा बसेल अशी आशा आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा