शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

जळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यात पावसाने ओलांडली सत्तरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:56 IST

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाची सरासरी ६०.४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्देगिरणा, वाघूर धरणात होतेय आवकअद्यापही ३० गावांना २८ टँकरने पाणीपुरवठागिरणा नदी दुथडी भरून लागली वाहू

जळगाव: जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाची सरासरी ६०.४ टक्क्यांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ३ तालुक्यांमध्ये पावसाने टक्केवारीची सत्तरी ओलांडली आहे. मात्र अद्यापही काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस नसल्याने ३० गावांना २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. मात्र गिरणा व वाघूर धरणात आता पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पावसामुळे गिरणा नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे.जिल्ह्यात यंदा जून महिन्याच्या सुरूवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र नंतर दडी मारली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे जिल्ह्याची पावसाची आजच्या तारखेची सरासरी गतवर्षीच्या ४८.८ टक्के सरासरी पेक्षा जास्त म्हणजे ६०.४ टक्क्यांवर पोहोचली आहे.जिल्ह्यातील तीन तालुक्यात पावसाच्या सरासरीने सत्तरी पार केली आहे. त्यात एरंडोल ७९ टक्के, धरणगाव ७८.५ टक्के, पारोळा ७३.८८ टक्के पाऊस झाला आहे. तर भुसावळ तालुक्यात सर्वात कमी ४९.१ टक्के पाऊस झाला आहे. जळगाव तालुक्यात ५७.७ टक्के पाऊस झाला आहे.

टॅग्स :riverनदीRainपाऊस