शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जळगाव जिल्ह्यात धरणांचे पाणी आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 12:56 IST

जिल्हाधिका-यांची परवानगी बंधनकारक

जळगाव : जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणी आरक्षण जाहीर करण्यात आले असून प्रत्येक धरणात शिल्लक साठा व त्याचे नियोजन करीत पाणी सोडावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत.गिरणा धरणात २६ सप्टेंबर रोजी ८८८८ दलघफु पाणीसाठा होता. त्यापैकी ७२१४ दलघफु अर्थात ९५ टक्के पाणी आरक्षित केले आहे. मन्याड धरणात जिवंत साठा नसल्याने मृतसाठ्यावर आरक्षण दिले आहे. २७८.९७ दलघफु असलेला १८ टक्के साठा आरक्षित केला आहे. सोबतच बोरी ४६८.६४ दलघफु, हतनूर धरणात ९००५.३३ दलघफु पाणी साठा आहे. त्यापैकी औद्योगिक साठी १५८८.७६ दलघफू, सावादा, भुसावळ, रावेर, यावल, धरणगाव, अमळनेर, चोपडा या नगर परिषदसाठी २१२३.६२ दलघफू आरक्षित, ग्रामीणसाठी ३९८.५० असा एकूण ४११०.८८ दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. वाघूर धरणात ४१९१.३५ दलघफु पाणी साठा आहे. या पैकी १५९२.२५ दलघफू पाणीसाठा आरक्षित केला आहे. गुळ धरणात ६९३.१३ दलघफू पैकी ५२३.३५ दलघफू, बहुळा धरणात पाणी नाही. त्यावर पाचोरा नगर परिषदसह १७ गावे अवलंबून आहे. हिवरा धरणात ११६.८९ दलघफूपैकी १३.२४ दलघफू, तोंडापूर धरणात ८.४८ दलघफूपैकी ५.९३, अग्नावती धरणात ६६.७५ दलघफूपैकी ७.९४ दलघफू, सुकी धरणात १४०७.३० दलघफूपैकी ४५.१६ दलघफू, अंजनी धरणात ८२.०३ दलघफूपैकी ३७.५० दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे भोकरबारी धरणात मात्र पाणीसाठाच नाही.प्रत्येक महिन्याच्या शेवटी धरणात किती साठा शिल्लक आहे त्याचे नियोजन करावे व त्यानुसार पाणी सोडावे अशा सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत.जिल्हाधिका-यांची परवानगी बंधनकारकजिल्ह्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती असून १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. भविष्यातील टंचाई लक्षात प्रकल्प व धरणातील पाणी सोडण्यापूर्वी जिल्हाधिकाºयांची परवानगी बंधनकारक असून कुठल्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी सिंचनासाठी देता येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव