शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्म घेणे हे पाप आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 03:06 IST

कोठलीच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा सवाल

जितेंद्र गिरासे ।सारंगखेडा (जि. जळगाव) : शहादा तालुक्यातील कोठली त.सा येथील प्रफुल्ल पाटील या शेतकºयाने रविवारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती़ नापिकीतून आलेल्या नैराश्याने जीवनयात्रा संपवणाºया या शेतकºयाच्या शेताची आणि कुटुंबाचीही अवकाळीमुळे धूळधाण उडाली आहे़

मंगळवारी मयत प्रफुल्ल याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली़ त्याचे अंध वडील भेटणाºया प्रत्येकाला ‘शेतकºयाच्या पोटी जन्म घेणे’ पाप आहे का ? असा प्रश्न विचारुन आपले दु:ख मांडत होते़ मयत प्रफुल्ल पाटील यांच्या १० एकर क्षेत्रात ८० हजारांचा खर्च करुन मका पेरला होता़ गेल्या १० दिवसांपूर्वी तरारणाºया मक्यावर अवकाळी छाया पडली आणि होत्याचे नव्हते झाले. पीक गेल्याने त्यांची मनस्थिती खराब झाली होती़ तीन वर्षांपासून नापिकीचा फेरा पुन्हा समोर आल्याने त्यांनी जीवनयात्रा संपवली होती़ त्यांच्या शेतात आजघडीस मक्याचा सडका कडबा पडून आहे. मंगळवारी तलाठी कल्पना गिरासे व कृषी सहायक शितल सोनवणे या दोघांनी पंचनामा केला़दरम्यान, कोठली शिवारातील बºयाच ठिकाणी अद्यापही पिकांमध्ये पाणी साचून असल्याचे चित्र आहे़ कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी नुकसानीची पाहणी केली़ 

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी