शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्म घेणे हे पाप आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 03:06 IST

कोठलीच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा सवाल

जितेंद्र गिरासे ।सारंगखेडा (जि. जळगाव) : शहादा तालुक्यातील कोठली त.सा येथील प्रफुल्ल पाटील या शेतकºयाने रविवारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती़ नापिकीतून आलेल्या नैराश्याने जीवनयात्रा संपवणाºया या शेतकºयाच्या शेताची आणि कुटुंबाचीही अवकाळीमुळे धूळधाण उडाली आहे़

मंगळवारी मयत प्रफुल्ल याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली़ त्याचे अंध वडील भेटणाºया प्रत्येकाला ‘शेतकºयाच्या पोटी जन्म घेणे’ पाप आहे का ? असा प्रश्न विचारुन आपले दु:ख मांडत होते़ मयत प्रफुल्ल पाटील यांच्या १० एकर क्षेत्रात ८० हजारांचा खर्च करुन मका पेरला होता़ गेल्या १० दिवसांपूर्वी तरारणाºया मक्यावर अवकाळी छाया पडली आणि होत्याचे नव्हते झाले. पीक गेल्याने त्यांची मनस्थिती खराब झाली होती़ तीन वर्षांपासून नापिकीचा फेरा पुन्हा समोर आल्याने त्यांनी जीवनयात्रा संपवली होती़ त्यांच्या शेतात आजघडीस मक्याचा सडका कडबा पडून आहे. मंगळवारी तलाठी कल्पना गिरासे व कृषी सहायक शितल सोनवणे या दोघांनी पंचनामा केला़दरम्यान, कोठली शिवारातील बºयाच ठिकाणी अद्यापही पिकांमध्ये पाणी साचून असल्याचे चित्र आहे़ कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी नुकसानीची पाहणी केली़ 

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी