शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दोषींकडे अधिक काळ दुर्लक्ष होणे हीच मोठी चूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 20:18 IST

पाणी योजना कधी मार्गी लागणार

ठळक मुद्देआदेश देवूनही अहवाल आले नाही
हितेंद्र काळुंखेजळगाव: गैरप्रकारांमुळे गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणी पुरवठा योजनांचे काम रखडले आहे. ठेकेदार किंवा पाणी पुरवठा योजना समितीचे पदाधिकारी यांनी आपले हात ओले करुन गावकºयांच्या घशाला कोरड आणण्याचे काम केले आहे. अनेक ठिकाणी योजना अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देवूनही संबंधितांना काहीच फरक पडत नसल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. गुन्हा जरी दाखल केला तरी न्यायालयीन प्रक्रियेत बराच वेळ जाणार यामुळे संबंधित गावांचा पाण्याचा प्रश्न जैसे थे च राहणार, याबाबीचा विचार करत शक्यतो तंबी देवून काम झाले तर ठिकच आहे,अशी भूमिका अधिकाºयांची दिसून येते. मात्र सुमारे ८ वर्ष होवूनही जर संबंधित दखल घेत नसतील तर जास्त काळ संधी न देता तातडीने गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. रखडलेल्या पाणी योजनांचा कारवाईचा विषय सुद्धा क रखडत असल्याने दोषींना अजिबात धाक राहिलेला नाही. यामुळेच नवीन नवीन गैरप्रकाराची प्रकरणे वाढतच असून रखडलेल्या पाणी योजनांच्या संख्येतही भरच पडत आहे. या प्रश्नाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या जळगाव दौºयात घेतल्यानंतर जिल्हा परिषदेकडूृन संबंधित उपअभियंत्यांकडून या योजनेंच्या कामांबाबत तातडीने अहवाल मागविला आहे. यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहे. असे असले तरी सुमारे २० दिवस उलटले तरी अहवाल आलेले नाही. त्यामुळे कारवाई केव्हा होणार व प्रश्न केव्हा मार्गी लागणार हा प्रश्न आहे. पाणी पुरवठा योजना रखडण्या मागे अनेक ठिकाणी अपहाराचेच कारण अहे. अशा स्थितीत कारवाई होणे आवश्यक असल्याने पाणी योजना मुदतीत पूर्ण नकरणाºया समित्यांना व संबंधित अधिकाºयांना नोटीस देवून गुन्ह दाखल करण्याचा निर्णय जवळपास वर्षभरापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनीही घेतला होता. मात्र एकदा संधी देण्याचा निर्णय झाला मात्र त्यानंतर काहीही कार्यवाही झाली नाही. अर्थात ी केवळ इशारा न देता इशाºया प्रमाणे कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव