शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

पॅंसेजर सुरू करण्याबाबत संसदेत आ‌वाज उठवावा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST

जळगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून पॅसेंजर सेवा बंद असल्यामुळे सर्व सामान्य माणसांचे चांगलेच हाल होत आहेत. प्रवासी संघटनांनी ...

जळगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून पॅसेंजर सेवा बंद असल्यामुळे सर्व सामान्य माणसांचे चांगलेच हाल होत आहेत. प्रवासी संघटनांनी व रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी रेल्वे प्रशासनाकडे पॅसेंजर गाड्या सुरू करण्याबाबत अनेकदा मागणी करूनही, अद्याप एकही पॅसेंजर रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली नाही. खासदार उन्मेष पाटील यांनीदेखील गेल्या आठवड्यात पॅसेंजर सुरू करण्याबाबत डीआरएम यांच्यांशी फोन वरून चर्चा केली.मात्र, एवढे सगळे रामायण होऊनही, रेल्वे प्रशासन ऐकत नसल्यामुळे खासदार उन्मेष पाटील यांनी आता १९ जुलैपासून होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पॅसेंजर सुरू करण्याबाबत आ‌वाज उठविणे गरजेचे आहे, अशी चर्चा बुधवारी चाळीसगावहून जळगावकडे येणाऱ्या काशी एक्सप्रेसमध्ये चांगलीच रंगली होती. पाचोऱ्याला काशी एक्सप्रेस थांबल्यानंतर, पाचोऱ्याहूनही दोन प्रवासी या एक्सप्रेसमध्ये बसले. त्यांनीदेखील चाळीसगावच्या प्रवाशांची पॅसेंजर सुरू होण्याबाबत चर्चा ऐकून, या चर्चेत सहभाग घेतला. पाचोऱ्याहून बसलेल्या दीपक पवार नावाच्या प्रवाशाने चाळीसगावच्या प्रवाशांशी बोलतांना सांगितले की, केंद्रात भाजपाचे सरकार असून, जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपाचे आहेत. मात्र, दीड वर्षात एकाही खासदाराने पॅसेंजर सुरू करण्याबाबत पुढाकार घेतलेला दिसून आला नाही. तसेच गीतांजली एक्सप्रेसला पाचोरा व चाळीसगावला थांबा देण्याबाबत अनेक वर्षापासून मागणी सुरू असून, ती मागणीदेखील अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे खासदारांनी आता याच्या-त्याच्याशी बोलण्यापेक्षा खरोखर त्यांना मतदार संघातील नागरिकांची काळजी असेल, पॅसेंजर सुरू करण्याबाबत थेट संसदेत आ‌वाज उठवावा, अशी मागणी करून, चाळीसगावच्या प्रवाशांना खासदारांकडे पॅसेंजर सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्याचा सल्लाही दिला.